ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका

author img

By

Published : Dec 8, 2019, 11:17 AM IST

पीडितेच्या बहिणीने आपल्याला न्याय हवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आपल्याला न्यायालयाकडून न्याय मिळेल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालय पैसेवाल्यांसाठी आहे. आपल्यासारख्या गरिबांकडे पैसा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी
मुख्यमंत्री योगी

उन्नाव - दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. तिला बलात्कार करणाऱ्या दोघांसह आणखी तिघांनी रॉकेल ओतून पेटवून दिले होते. शुक्रवारी रात्री पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आल्याशिवाय पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका

मुख्यमंत्री योगींना बोलवावे, अशी मागणी पीडितेचे कुटुंबीय करत आहेत. त्यांना आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, सरकारने त्यांच्या परिवारातील व्यक्तीला नोकरी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पीडितेच्या बहिणीने आपल्याला न्याय हवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आपल्याला न्यायालयाकडून न्याय मिळेल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालय पैसेवाल्यांसाठी आहे. आपल्यासारख्या गरिबांकडे पैसा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

उन्नाव - दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. तिला बलात्कार करणाऱ्या दोघांसह आणखी तिघांनी रॉकेल ओतून पेटवून दिले होते. शुक्रवारी रात्री पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आल्याशिवाय पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका

मुख्यमंत्री योगींना बोलवावे, अशी मागणी पीडितेचे कुटुंबीय करत आहेत. त्यांना आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, सरकारने त्यांच्या परिवारातील व्यक्तीला नोकरी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पीडितेच्या बहिणीने आपल्याला न्याय हवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आपल्याला न्यायालयाकडून न्याय मिळेल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालय पैसेवाल्यांसाठी आहे. आपल्यासारख्या गरिबांकडे पैसा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Intro:उन्नाव:-दिल्ली के सफदरगंज अस्पताल में इलाज केदौरान हुई पीड़िता की मौत के बाद बीती रात पीड़िता के शव को उसके गांव लाया गया लेकिन परिवार के लोगो ने मुख्यमन्त्री योगी के ना आने तक अब अंतिम क्रियाकर्म से मना कर दिया है परिवार की माने तो उन्हें मुख्यमन्त्री से अपनी बात कहनी है क्योंकि परिवार के लोगो को कोर्ट से न्याय की उम्मीद नही है उनका कहना है कि सरकार उनके परिवार को नौकरी भी दे।Body:पीड़िता के परिवार ने पीड़िता का अंतिम क्रियाकर्म से मना कर दिया दरहसल पीड़ित परिवार मुख्यमन्त्री योगी आदित्यनाथ को मौके पर आने की मांग कर रहा है पीड़िता की बहन ने बताया उन्हें इंसाफ चाहिए लेकिन कोर्ट से उन्हें न्याय की उम्मीद नही है क्योंकि कोर्ट तो पैसे वालों के लिए है उनके पास इतना पैसा नही है यही नही परिवार योगी आदित्यनाथ से मिलकर अपनी बात करना चाहता है और परिवार में सरकारी नौकरी देने की मांग कर रहा है।

बाईट-पीड़िता की बहनConclusion:वीरेंद्र यादव
उन्नाव
मो-9839757000
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.