ETV Bharat / bharat

CAA विरोधी आंदोलन : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सोनिया गांधींच्या निवासस्थानी पार पडली बैठक - CAA विरोधी आंदोलन

सोनियां गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राजधानी दिल्लीसह देशभरात होत असलेल्या आंदोलनांविषयी तसेच सध्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, ए के अँटनी, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, शक्तीसिंग गोहिल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

caa
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 20, 2019, 9:34 AM IST

नवी दिल्ली - सोनियां गांधी यांच्या निवासस्थानी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनांसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी या नेत्यांनी राजधानी दिल्लीसह देशभरात होत असलेल्या आंदोलनांविषयी तसेच सध्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, ए. के. अँटनी, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, शक्तीसिंग गोहिल यांच्यासह इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सोनिया गांधींच्या निवासस्थानी पार पडली बैठक

माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, "प्रत्येकाने या सरकारच्या वागणूकीविरोधात उभे राहिले पाहिजे. हे सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाचा वापर करत आहे. हा केवळ एक राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा आहे" मोदी सरकारने आधी अर्थव्यवस्थेला उतरती कळा लावली आणि आता भारताची सामाजिक बनावट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी, देशात जे घडत आहे ते दु:खद आहे. तसेच, ते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे, असे मत व्यक्त केले आहे. शांततेत निषेध करणार्‍या लोकांवर हिसांचार करणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा - #CAA : 'संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्या'

तर, भाजप सरकार त्यांची अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप एआयसीसी बिहारचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी केला आहे. जर भाजप नेत्या स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची पदवी दाखवण्यात अपयशी ठरतात तर मग ते गरीब जनतेकडून कागदपत्रांची अपेक्षा कशी ठेवू शकतात, असा सवालही गोहिल यांनी केला आहे.

नवी दिल्ली - सोनियां गांधी यांच्या निवासस्थानी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनांसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी या नेत्यांनी राजधानी दिल्लीसह देशभरात होत असलेल्या आंदोलनांविषयी तसेच सध्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, ए. के. अँटनी, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, शक्तीसिंग गोहिल यांच्यासह इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सोनिया गांधींच्या निवासस्थानी पार पडली बैठक

माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, "प्रत्येकाने या सरकारच्या वागणूकीविरोधात उभे राहिले पाहिजे. हे सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाचा वापर करत आहे. हा केवळ एक राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा आहे" मोदी सरकारने आधी अर्थव्यवस्थेला उतरती कळा लावली आणि आता भारताची सामाजिक बनावट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी, देशात जे घडत आहे ते दु:खद आहे. तसेच, ते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे, असे मत व्यक्त केले आहे. शांततेत निषेध करणार्‍या लोकांवर हिसांचार करणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा - #CAA : 'संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्या'

तर, भाजप सरकार त्यांची अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप एआयसीसी बिहारचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी केला आहे. जर भाजप नेत्या स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची पदवी दाखवण्यात अपयशी ठरतात तर मग ते गरीब जनतेकडून कागदपत्रांची अपेक्षा कशी ठेवू शकतात, असा सवालही गोहिल यांनी केला आहे.

Intro:नई दिल्ली: नागरिकता संशोधन कानून को ले कर आज देशभर में अशांति का वातावरण है। लगभग सभी राज्यों में इसके खिलाफ प्रदर्शन हो रहे हैं। इसी मुद्दे को ले कर आज दिल्ली में कांग्रेस कोर कमेटी की मीटिंग हुई। ये मीटिंग पार्टी की अध्यक्ष सोनिया गाँधी की अध्यक्षता में आयोजित की गई जिसमें इस कानून के खिलाफ आवाज उठाने की रणनीति तैयार की गई।


Body:इस बैठक में कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता ग़ुलाम नबी आज़ाद, आनंद शर्मा, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, शक्ति सिंह गोहिल समेत कई अन्य नेता भी शामिल हुए।

मीडिया से बातचीत के दौरान आनंद शर्मा ने कहा, " सरकार की नागरिकता संशोधन कानून के खिलाफ देश के युवाओं का आक्रोश देखने को मिल रहा है। लेकिन सरकार लगातार उनकी आवाज दबाने की कोशिश में लगी हुई है। हम लोगों को एकजुटता के साथ सरकार के खिलाफ आवाज उठाने की जरूरत है। यह देश का मुद्दा है कोई राजनीतिक मुद्दा नहीं। नागरिकता संशोधन कानून और एनआरसी की चोट इस देश की आम जनता को लगेगी। मोदी सरकार ने पहले इस देश की अर्थव्यवस्था को तबाह किया और अब वे सामाजिक ताना-बाना खत्म करना चाहते हैं।"

मध्य प्रदेश के उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने कहा कि "देश में जो कुछ भी हो रहा है बाबासाहेब अंबेडकर और महात्मा गांधी की विचारधारा के खिलाफ है इस देश के नौजवानों पर हमला किया जा रहा है जोकि बहुत दुर्भाग्यपूर्ण है। ये सरकार अभिव्यक्ति की स्वतंत्रता के विरुद्ध कदम उठा रही है।"

हालांकि मोदी सरकार पर तीखा हमला बोलते हुए शक्ति सिंह गोहिल ने यह कहा कि जब भाजपा की नेता स्मृति ईरानी और खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी डिग्री नहीं ढूंढ पाते तो इस देश के गरीब लोग कहां से अपने दस्तावेज ढूंढ कर लाएंगे। ने यह भी कहा कि भाजपा सरकार इस बिल से केवल देश के असली मुद्दों को लेकर अपनी गलतियां छुपाने की कोशिश कर रही है।


Conclusion:बता दें कि कांग्रेस पार्टी 28 तारीख को "देश बचाओ, संविधान बचाओ" प्रदर्शन करने जा रही है जिसमें हर राज्य और हर डिस्ट्रिक्ट में जाकर इन मुद्दों को उठाया जाएगा। इस रैली में कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भी सम्मिलित होंगी।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.