ETV Bharat / bharat

तिहार तुरुंगात चिदंबरम यांना कंपनी कोण देणार? स्वामी म्हणाले, सोनिया, थरूर !

author img

By

Published : Sep 15, 2019, 1:06 PM IST

स्वामींना मनमोहन सिंह सरकार आणि मोदी सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या कोण अधिक चांगले आहे, याविषयी विचारण्यात आले. त्यावर 'मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेचे खरोखरच चांगले जाणकार आहेत. मात्र, ते गप्प राहिले आणि एका बिनडोक महिलेसमोर डोके झुकवत होते.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी

अयोध्या - राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी शनिवारी २ दिवसीय दौऱ्यासाठी अयोध्येला पोहोचले. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे त्यांनी ज्या पद्धतीने आर्टिकल 370 हटवले, त्यासाठी कौतुक केले. 'अमित शाह यांनी राज्यसभेत बहुमत नसतानाही एक तृतीयांश मते मिळवली. असे यश मिळवणे हे त्यांच्या यशस्वी धोरणांचे फलित आहे,' असे ते म्हणाले.

पी. चिदंबरम यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, सुब्रमण्यम स्वामी यांनी 'चिदंबरम यांनी चुकीचे काम केल्यामुळेच ते तुरुंगात असल्याचे' सांगितले. 'चिदंबरम यांनी हिंदूंना ललकारले होते. त्यांनी हिंदू दहशतवाद देशासाठी धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. आज ते तुरुंगात आहे. चुकीची कामे हिंदूंनी तेली नव्हती. तर, ती चिदंबरम यांनी केली होती. आता सोनिया गांधी आणि शशी थरूरही शर्यतीत आहेत. लवकरच ते चिदंबरम यांना कंपनी देण्यासाठी तुरुंगात जातील,' असे स्वामी म्हणाले.

राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी

हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह

स्वामींना मनमोहन सिंह सरकार आणि मोदी सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या कोण अधिक चांगले आहे, याविषयी विचारण्यात आले. त्यावर 'मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेचे खरोखरच चांगले जाणकार आहेत. मात्र, ते गप्प राहिले आणि एका बिनडोक महिलेसमोर डोके झुकवत होते. या महिलेच्या इशाऱ्याची ते वाट पहात रहायचे, हीच त्यांची कमकुवत बाजू आहे. आज आमचे सरकार आहे. ते चांगले आणि काम करणारे सरकार आहे,' असे स्वामी म्हणाले.

हेही वाचा - समान नागरी कायदा कधी लागू होणार? नक्की काय आहे कायदा..जाणून घ्या

अयोध्या - राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी शनिवारी २ दिवसीय दौऱ्यासाठी अयोध्येला पोहोचले. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे त्यांनी ज्या पद्धतीने आर्टिकल 370 हटवले, त्यासाठी कौतुक केले. 'अमित शाह यांनी राज्यसभेत बहुमत नसतानाही एक तृतीयांश मते मिळवली. असे यश मिळवणे हे त्यांच्या यशस्वी धोरणांचे फलित आहे,' असे ते म्हणाले.

पी. चिदंबरम यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, सुब्रमण्यम स्वामी यांनी 'चिदंबरम यांनी चुकीचे काम केल्यामुळेच ते तुरुंगात असल्याचे' सांगितले. 'चिदंबरम यांनी हिंदूंना ललकारले होते. त्यांनी हिंदू दहशतवाद देशासाठी धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. आज ते तुरुंगात आहे. चुकीची कामे हिंदूंनी तेली नव्हती. तर, ती चिदंबरम यांनी केली होती. आता सोनिया गांधी आणि शशी थरूरही शर्यतीत आहेत. लवकरच ते चिदंबरम यांना कंपनी देण्यासाठी तुरुंगात जातील,' असे स्वामी म्हणाले.

राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी

हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह

स्वामींना मनमोहन सिंह सरकार आणि मोदी सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या कोण अधिक चांगले आहे, याविषयी विचारण्यात आले. त्यावर 'मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेचे खरोखरच चांगले जाणकार आहेत. मात्र, ते गप्प राहिले आणि एका बिनडोक महिलेसमोर डोके झुकवत होते. या महिलेच्या इशाऱ्याची ते वाट पहात रहायचे, हीच त्यांची कमकुवत बाजू आहे. आज आमचे सरकार आहे. ते चांगले आणि काम करणारे सरकार आहे,' असे स्वामी म्हणाले.

हेही वाचा - समान नागरी कायदा कधी लागू होणार? नक्की काय आहे कायदा..जाणून घ्या

Intro:अयोध्या । अपने दो दिवसीय दौरे पर अयोध्या आए सुब्रमण्यम स्वामी ने आज गांधी परिवार पर एक बड़ा आरोप लगाते हुए कहा कि जेल में पी चिदंबरम बहुत अकेला महसूस कर रहे हैं जल्दी ही उनको कंपनी देने के लिए सोनिया गांधी को भी भेजूंगा पी चिदंबरम जेल में इसलिए गए क्योंकि उन्होंने गलत काम किया धोखा दिया जनता के साथ बेईमानी की उन्होंने हिंदुओं को ललकारा था आज उनकी जगह जेल में है उन्होंने कहा था की हिंदू आतंकवाद की वजह से देश को खतरा है आज वह जेल में है क्योंकि आतंकवादी हिंदू नहीं बल्कि गलत काम उन्होंने किए थे इस समय सोनिया गांधी और शशि थरूर में दौड़ है कि पहले उन को कंपनी देने कौन जाएगा यानी पहले जेल कौन जाएगा मेरा ऐसा मानना है कि सोनिया गांधी को मैं भेजूंगा पहले क्योंकि वह विदेशी है


Body:सुब्रमण्यम स्वामी ने केंद्रीय मंत्री अमित शाह की तारीफ करते हुए कहा कि अमित शाह ने जिस तरह से 370 को हटाया है वह काबिले तारीफ है एक तिहाई से ज्यादा बहुमत से उन्होंने राज्यसभा में तारीफ भी पाई है और कहीं ना कहीं यह उनकी सफल और अच्छी नीतियों का ही प्रभाव है पी चिदंबरम हमेशा से गलत लोगों का साथ देते रहे हैं और उनके कहने पर ही उन्होंने गलत तरीके का इस्तेमाल किया जब यह सवाल पूछा गया कि मनमोहन सिंह और मोदी सरकार में आर्थिक दृष्टि से कौन सी सरकार बेहतर थी तो उन्होंने कहा कि मनमोहन सिंह बहुत जानकार थे लेकिन वह मौन थे और एक बेवकूफ महिला के आगे जाकर सिर झुकाते थे और उसके इशारे का इंतजार करते थे उनमें यही कमी थी आज हमारी सरकार है और अच्छी सरकार है जो काम करने वाली है काम कर रही है


Conclusion:dinesh mishra
8707765484
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.