ETV Bharat / bharat

विरोधकांच्या काळ्या जादूमुळेच भाजप नेत्यांचे मृत्यू; प्रज्ञा सिंह बरळल्या

author img

By

Published : Aug 26, 2019, 2:04 PM IST

Updated : Aug 26, 2019, 4:26 PM IST

'लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले होते,' असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा

भोपाळ - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'भाजपच्या अनेक नेत्यांचे एकामागे एक मृत्यू होत आहेत. यामागे 'विरोधी पक्ष काळ्या मारक शक्तींचा वापर करत आहेत,' हे एक कारण आहे, असे साध्वींनी म्हटले आहे. त्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित दिवंगत बाबूलाल गौर आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान बोलत होत्या.

  • #WATCH Pragya Thakur,BJP MP: Once a Maharaj ji told me that bad times are upon us&opposition is upto something, using some 'marak shakti' against BJP.I later forgot what he said,but now when I see our top leaders leaving us one by one,I am forced to think,wasn't Maharaj ji right? pic.twitter.com/ZeYHkacFJj

    — ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले होते,' असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षाद्वारे भाजप नेत्यांवर मारक शक्तीचा वापर केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. 'आमच्या नेत्यांचे अकाली निधन होत आहे. ही बाब संशय निर्माण करणारी आहे. विरोधी पक्षांनी मारक शक्तींचा वापर केला आहे,' असे साध्वी म्हणाल्या. 'मी लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी हे सांगितले. तसेच, त्यांनी खूप वाईट काळ सुरू असल्याचेही म्हटले होते,' असे त्या म्हणाल्या.

'विरोधी पक्ष तुमच्या आणि तुमच्या पक्षातील लोकांविरोधात एका मारक शक्तीचा वापर करत आहे. तुम्ही सर्वजण सावध रहा. तुमची साधना वाढवा. खरं तर मी ही गोष्ट विसरून गेले होते. मात्र, आता आमच्या पक्षातील नेते एकामागून एक जात असल्याचे दिसत आहे. आता मला त्या महाराजांच्या शब्दांची आठवण होते. भलेही तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण हे खरे आहे आणि असेच होत आहे,' असे वक्तव्य साध्वींनी

भोपाळ - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'भाजपच्या अनेक नेत्यांचे एकामागे एक मृत्यू होत आहेत. यामागे 'विरोधी पक्ष काळ्या मारक शक्तींचा वापर करत आहेत,' हे एक कारण आहे, असे साध्वींनी म्हटले आहे. त्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित दिवंगत बाबूलाल गौर आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान बोलत होत्या.

  • #WATCH Pragya Thakur,BJP MP: Once a Maharaj ji told me that bad times are upon us&opposition is upto something, using some 'marak shakti' against BJP.I later forgot what he said,but now when I see our top leaders leaving us one by one,I am forced to think,wasn't Maharaj ji right? pic.twitter.com/ZeYHkacFJj

    — ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले होते,' असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षाद्वारे भाजप नेत्यांवर मारक शक्तीचा वापर केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. 'आमच्या नेत्यांचे अकाली निधन होत आहे. ही बाब संशय निर्माण करणारी आहे. विरोधी पक्षांनी मारक शक्तींचा वापर केला आहे,' असे साध्वी म्हणाल्या. 'मी लोकसभा निवडणूक लढवत असताना एका महाराजांनी हे सांगितले. तसेच, त्यांनी खूप वाईट काळ सुरू असल्याचेही म्हटले होते,' असे त्या म्हणाल्या.

'विरोधी पक्ष तुमच्या आणि तुमच्या पक्षातील लोकांविरोधात एका मारक शक्तीचा वापर करत आहे. तुम्ही सर्वजण सावध रहा. तुमची साधना वाढवा. खरं तर मी ही गोष्ट विसरून गेले होते. मात्र, आता आमच्या पक्षातील नेते एकामागून एक जात असल्याचे दिसत आहे. आता मला त्या महाराजांच्या शब्दांची आठवण होते. भलेही तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण हे खरे आहे आणि असेच होत आहे,' असे वक्तव्य साध्वींनी

Intro:भोपाल सांसद साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर का एक बार फिर विवाद बयान सामने आया है बीजेपी प्रदेश कार्यालय में आयोजित स्वर्गीय बाबूलाल गौर और पूर्व वित्त मंत्री अरुण जेटली के श्रद्धांजलि सभा के दौरान साध्वी ने विपक्ष द्वारा बीजेपी के नेताओं पर मार्क शक्ति के प्रयोग की आशंका जताते हुए कहा की असमय हमारे नेताओं का जाना इस बात का संदेह पैदा करता है कि विपक्ष ने मार्ग शक्तियों का प्रयोग किया है सांसद प्रज्ञा ठाकुर ने किस्सा सुनाते हुए कहा जब मैं लोकसभा के चुनाव लड़ रही थी तब एक महाराज जी पास में आए थे और उन्होंने कहा था यह बहुत बुरा समय चल रहा है


Body:विपक्ष एक मार्क शक्ति का प्रयोग आप की पार्टी और आप के नेताओं के लिए कर रहा है ऐसे में आप सावधान रहें और अपनी साधना को बढ़ा दें हालांकि उसके बाद में है बात भूल गई थी लेकिन अब जब मैं देखती हूं कि हमारी पार्टी के नेता यूं एक के बाद एक जा रहे हैं तो मुझे उन महाराज की बात याद आ रही है आप भले विश्वास करें या ना करें पर यही सत्य है और यह हो भी रहा है


Conclusion:आपको बता दें इसके पहले भी साथ भी कई बार विवादित बयान दे चुकी हैं और बीजेपी कार्यालय में आयोजित श्रद्धांजलि सभा के दौरान एक बार फिर शादी ने राज बयान देते हुए विपक्ष को बीजेपी नेताओं की मौत के लिए जिम्मेदार ठहराते हुए आशंका जताई है कि शायद विपक्ष मारक शक्तियों का प्रयोग कर रहा है और यही वजह है कि लगातार बीजेपी नेताओं का निधन हो रहा है।।।

बाइट-साध्वी प्रज्ञा ठाकुर, सांसद भोपाल
Last Updated : Aug 26, 2019, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.