ETV Bharat / bharat

#MeToo : अकबर यांच्यावरील आरोपांमागे द्वेषपूर्ण हेतू नाही - प्रिया रमाणी - priya ramani mj akbar case

मागील वर्षी 17 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 'मीटू मोहिमे'दरम्यान सोशल मीडियावर आपले नाव घेतल्याने रमाणी यांच्यावर वैयक्तिक गुन्हेगारी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

प्रिया रमाणी
author img

By

Published : Nov 22, 2019, 7:57 PM IST

नवी दिल्ली - पत्रकार प्रिया रमाणी यांनी दिल्लीच्या न्यायालयात 'मीटू आंदोलना'दरम्यान माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमागे दुसरे कोणतेही कारण नव्हते, असे म्हटले आहे. असे आरोप करण्यामागे आपला कोणताही आकसपूर्ण हेतू नव्हता, असे रमाणी म्हणाल्या.

रमाणी यांनी अकबर यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानी प्रकरणी त्यांच्या वकिलाद्वारे केलेल्या प्रश्नोत्तरांदरम्यान अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट विशाल पाहूजा यांच्यासमोर आपले हे म्हणणे मांडले.

मागील वर्षी 17 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 'मीटू मोहिमे'दरम्यान सोशल मीडियावर आपले नाव घेतल्याने रमाणी यांच्यावर वैयक्तिक गुन्हेगारी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

'मी अकबर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. यासंबंधी सांगितलेल्या सर्व घटना कल्पित होत्या. मी अकबर यांच्यावर लावलेले आरोप महिलांना सशक्त बनवण्यासाठी नव्हे तर, दुसऱ्याच कोणत्या तरी उद्देशाने केले होते. यामागे माझा दुसरा आकसपूर्ण हेतू होता, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे,' असे रमाणी म्हणाल्या. मीटू आंदोलनादरम्यान आपण केलेले ट्वीट द्वेषाने केलेले नव्हते. त्यातून अकबर यांची मानहानी करण्याचा उद्देश नव्हता, असे रमाणी पुढे म्हणाल्या.

न्यायालयाने रमाणी यांचे म्हणणे नोंदवून घेतले. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे.

रमाणी यांची मैत्रीण नीलोफर वेंकटरमण यांनीही स्वतःचे म्हणणे नोंदवले. 'अकबर यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविषयी आरोप केल्यानंतर त्यांनी उलट दाखल केलेला मानहानीचा खटला अतिशय चुकीचा आहे. यामध्ये त्यांनी केलेले आरोप आणि घटनेचे तपशील अत्यंत चुकीचे आणि फिरवाफिरवी केलेले आहेत. ते अजूनही चांगले लक्षात आहेत,' असे त्या म्हणाल्या.

रमाणी यांनी त्या पत्रकार असताना अकबर यांनी त्यांच्यासोबत लैंगिक दुर्वर्तन केले, असा आरोप केला आहे. अकबर यांनी हे आरोप नाकारले आहेत. माजी केंद्रीय मंत्री अकबर यांनी याआधी 'वोग' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखात लावण्यात आलेले आरोप आणि त्यानंतर करण्यात आलेली ट्वीट मानहानीकारक असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - पत्रकार प्रिया रमाणी यांनी दिल्लीच्या न्यायालयात 'मीटू आंदोलना'दरम्यान माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमागे दुसरे कोणतेही कारण नव्हते, असे म्हटले आहे. असे आरोप करण्यामागे आपला कोणताही आकसपूर्ण हेतू नव्हता, असे रमाणी म्हणाल्या.

रमाणी यांनी अकबर यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानी प्रकरणी त्यांच्या वकिलाद्वारे केलेल्या प्रश्नोत्तरांदरम्यान अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट विशाल पाहूजा यांच्यासमोर आपले हे म्हणणे मांडले.

मागील वर्षी 17 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 'मीटू मोहिमे'दरम्यान सोशल मीडियावर आपले नाव घेतल्याने रमाणी यांच्यावर वैयक्तिक गुन्हेगारी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

'मी अकबर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. यासंबंधी सांगितलेल्या सर्व घटना कल्पित होत्या. मी अकबर यांच्यावर लावलेले आरोप महिलांना सशक्त बनवण्यासाठी नव्हे तर, दुसऱ्याच कोणत्या तरी उद्देशाने केले होते. यामागे माझा दुसरा आकसपूर्ण हेतू होता, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे,' असे रमाणी म्हणाल्या. मीटू आंदोलनादरम्यान आपण केलेले ट्वीट द्वेषाने केलेले नव्हते. त्यातून अकबर यांची मानहानी करण्याचा उद्देश नव्हता, असे रमाणी पुढे म्हणाल्या.

न्यायालयाने रमाणी यांचे म्हणणे नोंदवून घेतले. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे.

रमाणी यांची मैत्रीण नीलोफर वेंकटरमण यांनीही स्वतःचे म्हणणे नोंदवले. 'अकबर यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविषयी आरोप केल्यानंतर त्यांनी उलट दाखल केलेला मानहानीचा खटला अतिशय चुकीचा आहे. यामध्ये त्यांनी केलेले आरोप आणि घटनेचे तपशील अत्यंत चुकीचे आणि फिरवाफिरवी केलेले आहेत. ते अजूनही चांगले लक्षात आहेत,' असे त्या म्हणाल्या.

रमाणी यांनी त्या पत्रकार असताना अकबर यांनी त्यांच्यासोबत लैंगिक दुर्वर्तन केले, असा आरोप केला आहे. अकबर यांनी हे आरोप नाकारले आहेत. माजी केंद्रीय मंत्री अकबर यांनी याआधी 'वोग' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखात लावण्यात आलेले आरोप आणि त्यानंतर करण्यात आलेली ट्वीट मानहानीकारक असल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

------------------

#MeToo : अकबर यांच्यावरील आरोपांमागे द्वेषपूर्ण हेतू नाही - प्रिया रमाणी



नवी दिल्ली - पत्रकार प्रिया रमाणी यांनी दिल्लीच्या न्यायालयात 'मीटू आंदोलना'दरम्यान माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमागे दुसरे कोणतेही कारण नव्हते, असे म्हटले आहे. असे आरोप करण्यामागे आपला कोणताही आकसपूर्ण हेतू नव्हता, असे रमाणी म्हणाल्या.

रमाणी यांनी अकबर यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानी प्रकरणी त्यांच्या वकिलाद्वारे केलेल्या प्रश्नोत्तरांदरम्यान अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट विशाल पाहूजा यांच्यासमोर आपले हे म्हणणे मांडले.

मागील वर्षी 17 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 'मीटू मोहिमे'दरम्यान के दौरान सोशल मीडियावर आपले नाव घेतल्याने रमाणी यांच्यावर वैयक्तिक गुन्हेगारी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

'मी अकबर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. यासंबंधी सांगितलेल्या सर्व घटना कल्पित होत्या. मी अकबर यांच्यावर लावलेले आरोप महिलांना सशक्त बनवण्यासाठी नव्हे तर, दुसऱ्याच कोणत्या तरी उद्देशाने केले होते. यामागे माझा दुसरा आकसपूर्ण हेतू होता, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे,' असे रमाणी म्हणाल्या. मीटू आंदोलनादरम्यान आपण केलेले ट्वीट द्वेषाने केलेले नव्हते. त्यातून अकबर यांची मानहानी करण्याचा उद्देश नव्हता, असे रमाणी पुढे म्हणाल्या.

रमानी ने कहा, 'यह कहना गलत है कि मेरे द्वारा बताई गई कथित घटना से संबंधित सभी ब्योरा मैंने कल्पना से गढ़ा है और यह कल्पित है. यह कहना गलत है कि मैंने शिकायतकर्ता के खिलाफ आरोप महिलाओं को सशक्त बनाने के लिए नहीं, बल्कि परोक्ष उद्देश्य से लगाए हैं. यह कहना गलत है कि अकबर के खिलाफ आरोप लगाने के पीछे मेरा कोई दुर्भावनापूर्ण और बाहरी मकसद है.'

न्यायालयाने रमाणी यांचे म्हणणे नोंदवून घेतले. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे.

रमाणी यांची मैत्रीण नीलोफर वेंकटरमण यांनीही स्वतःचे म्हणणे नोंदवले. 'अकबर यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविषयी आरोप केल्यानंतर त्यांनी उलट दाखल केलेला मानहानीचा खटला अतिशय चुकीचा आहे. यामध्ये त्यांनी केलेले आरोप आणि घटनेचे तपशील अत्यंत चुकीचे आणि फिरवाफिरवी केलेले आहेत. ते अजूनही चांगले लक्षात आहेत,' असे त्या म्हणाल्या.

रमाणी यांनी त्या पत्रकार असताना अकबर यांनी त्यांच्यासोबत लैंगिक दुर्वर्तन केले, असा आरोप केला आहे. अकबर यांनी हे आरोप नाकारले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री अकबर यांनी याआधी 'वोग' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखात लावण्यात आलेले आरोप आणि त्यानंतर करण्यात आलेली ट्वीट मानहानीकारक असल्याचे म्हटले आहे.

 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.