ETV Bharat / bharat

...म्हणून पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो

इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामीनंतर भारत आणि पाकिस्तान १५ ऑगस्टला स्वतंत्र झाले. भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस करतो. त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात...

author img

By

Published : Aug 14, 2019, 10:37 PM IST

...म्हणून पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो

नवी दिल्ली - इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामीनंतर भारत आणि पाकिस्तान १५ ऑगस्टला स्वतंत्र झाले. भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात...


स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेने 18 जुलै रोजी मंजूर केले होते. या विधेयकानुसार 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचे विभाजन होईल. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन नवीन देश अस्तित्त्वात येतील, असे ठरले होते.


15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली आणि कराची या दोन्ही ठिकाणी लॉर्ड माऊंटबॅटन एकाच वेळी उपस्थित राहू शकत नव्हते. अशा परिस्थितीत लॉर्ड माउंटबॅटन यांनी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानकडे सत्ता हस्तांतरित केली. त्यानंतर लगेचच कराची येथे पाकिस्तानी ध्वज फडकविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख नंतर 14 ऑगस्ट करण्यात आल्याचं म्हटले जाते.


याचबरोबर 14 ऑगस्ट रोजी रमजानचा २७ वा शब-ए-कद्र हा दिवस होता. हा दिवस इस्लामीक कॅलेंडरनुसार पवित्र मानला जातो. त्यामुळे पाकिस्ताने 14 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य दिवस करण्याचे ठरवले असेही म्हटले जाते.

नवी दिल्ली - इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामीनंतर भारत आणि पाकिस्तान १५ ऑगस्टला स्वतंत्र झाले. भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात...


स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेने 18 जुलै रोजी मंजूर केले होते. या विधेयकानुसार 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचे विभाजन होईल. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन नवीन देश अस्तित्त्वात येतील, असे ठरले होते.


15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली आणि कराची या दोन्ही ठिकाणी लॉर्ड माऊंटबॅटन एकाच वेळी उपस्थित राहू शकत नव्हते. अशा परिस्थितीत लॉर्ड माउंटबॅटन यांनी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानकडे सत्ता हस्तांतरित केली. त्यानंतर लगेचच कराची येथे पाकिस्तानी ध्वज फडकविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख नंतर 14 ऑगस्ट करण्यात आल्याचं म्हटले जाते.


याचबरोबर 14 ऑगस्ट रोजी रमजानचा २७ वा शब-ए-कद्र हा दिवस होता. हा दिवस इस्लामीक कॅलेंडरनुसार पवित्र मानला जातो. त्यामुळे पाकिस्ताने 14 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य दिवस करण्याचे ठरवले असेही म्हटले जाते.

Intro:मुंबई।

डिजिटल घड्याळ, फिटनेस बँडच्या जमान्यात देशभक्तीती आठवण ताजा करणारे घड्याळ्याची निर्मिती घड्याळ निर्माते विक्रम नरुला यांनी केली आहे. घड्याळाचा माध्यमातून त्यांनी . ब्रिटिशांना जेरीस आणावे यासाठी काकोरी येथे 1925 साली रेल्वे लुटण्यात आली. या क्रांतिकारकांचा इतिहास घड्याळाचा माध्यमातून विक्रम यांनी समोर आणला आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी

Body:कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रम नरुला यांनी 2 वर्षांपूर्वी नोकरी सोडत घड्याळ व्यवसाय मध्ये पाऊल ठेवले. घड्याळ्याची निर्मिती करताना काहीतरी देशभक्तीवर आधारित संदेश देण्याचा त्यांचा मानस होता. यानुसार त्यांनी सुरवातीला अशोक स्त्रमंबार आधारित घड्याळ्याची अजवाईन या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून निमिर्ती केली. अशी त्यांनी फक्त 30 घड्याळ्याची निर्मिती केली होती. या घड्याळ्याना अल्पवधीतच मोठा प्रतिसाद मिळाला फक्त देशातूनच नाहीतर जगभरातून याची विचारणा होऊ लागली. यानंतर त्यांनी स्वतंत्र दिवसानिम्मित स्वतंत्र मिळवण्यासाठी दिलेल्या लढ्याच्या काही आठवणी जाग्या करत त्या आताच्या युवापिढीला कळावी यासाठी काकोरी येथे 1925 साली झालेल्या ट्रेन लुटीची घटना घड्याळ्याच्या माध्यमातून समोर आणली आहे. या घड्याळ्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणात होत आहे. महिला आणि पुरूषांसाठी दोघांसाठीही वेगवेगळ्या घड्याळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.

मला लहानपणापासूनच घड्याळ्याची आवड होती. नोकरी सोडल्यानंतर पुढे काय करायचं असा प्रश्न माझ्या समोर उपस्थित राहिला होता. मग मी विचार केला की घड्याळ निर्मिती करण्याचा मात्र हे करताना मला देशभक्तीवर आधारित संदेश देखील द्यायचा होता म्हणून मी पहिल्यांदा त्रिं या घड्याळ्याची निर्मिती केली. या तिरंगा आणि अशोक स्तंभ दर्शविणारे हे घड्याळ होते. युवापिढी ही आता इतिहास विसरली आहे हा इतिहास घड्याळ्याच्या माध्यमातून जागवण्याचा माझा प्रयत्न आहे. काही महिन्यातच मी भारतीय वायू सेनेवर आधारीत घड्याळ्याची निर्मिती करणार आहे असे नरुला यांनी सांगितले.


Note

Video anil nirmal yani live 007 ne pathvala ahe

Slug

Watchmaker vikram narulaConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.