ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : पंतप्रधानांकडून पारितोषिक मिळालेले 'हे' गाव आता होतंय प्लास्टिकमुक्त

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या गावामधील ग्रामपंचायत प्लास्टिकमुक्तीसाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंचायतीचे सदस्य हे गावांमध्ये जनजागृती करतात. तसेच प्लास्टिक कचरा करणाऱ्यांकडून ते दंडही वसूल करतात.

author img

By

Published : Jan 17, 2020, 6:09 PM IST

No to Single Use Plastic This village in jharkhand is about to be plastic free
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : पंतप्रधानांकडून पारितोषिक मिळालेले हे गाव आता होत आहे प्लास्टिकमुक्त..

रांची - झारखंडमधील आरा आणि केरम या दोन गावांना पाणी व्यवस्थापनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष पारितोषिक मिळाले आहे. मात्र, तेवढ्यावरच न थांबता दुर्गम भागातील ही दोन गावे आता 'सिंगल यूज' म्हणजेच एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : पंतप्रधानांकडून पारितोषिक मिळालेले हे गाव आता होत आहे प्लास्टिकमुक्त

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या या गावामधील ग्रामपंचायत प्लास्टिकमुक्तीसाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंचायतीचे सदस्य हे गावांमध्ये जनजागृती करतात. तसेच प्लास्टिक कचरा करणाऱ्यांकडून ते दंडही वसूल करतात. पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाला गावकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गावातील लोक आता प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरू लागले आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या गावातील रहिवासी बाबूराम गोप यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी सर्व देशाला सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले होते. या गावांमध्ये मात्र त्याच्याही आधीपासूनच प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. या गावांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत जर भारतातील सर्वच गावांनी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले, तर नक्कीच आपला संपूर्ण देश प्लास्टिकमुक्त होईल..!

हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : तामिळनाडूमधील हे महाविद्यालय बनवत आहे प्लास्टिकपासून विटा!

रांची - झारखंडमधील आरा आणि केरम या दोन गावांना पाणी व्यवस्थापनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष पारितोषिक मिळाले आहे. मात्र, तेवढ्यावरच न थांबता दुर्गम भागातील ही दोन गावे आता 'सिंगल यूज' म्हणजेच एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : पंतप्रधानांकडून पारितोषिक मिळालेले हे गाव आता होत आहे प्लास्टिकमुक्त

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या या गावामधील ग्रामपंचायत प्लास्टिकमुक्तीसाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंचायतीचे सदस्य हे गावांमध्ये जनजागृती करतात. तसेच प्लास्टिक कचरा करणाऱ्यांकडून ते दंडही वसूल करतात. पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाला गावकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गावातील लोक आता प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरू लागले आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या गावातील रहिवासी बाबूराम गोप यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी सर्व देशाला सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले होते. या गावांमध्ये मात्र त्याच्याही आधीपासूनच प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. या गावांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत जर भारतातील सर्वच गावांनी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले, तर नक्कीच आपला संपूर्ण देश प्लास्टिकमुक्त होईल..!

हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : तामिळनाडूमधील हे महाविद्यालय बनवत आहे प्लास्टिकपासून विटा!

Intro:Body:

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : पंतप्रधानांकडून पारितोषिक मिळालेले हे गाव आता होत आहे प्लास्टिकमुक्त..

रांची - झारखंडमधील आरा आणि केरम या दोन गावांना पाणी व्यवस्थापनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विशेष पारितोषिक मिळाले आहे. मात्र तेवढ्यावरच न थांबता, दुर्गम भागातील ही दोन गावे आता 'सिंगल यूज' म्हणजेच एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या या गावामधील ग्रामपंचायत प्लास्टिकमुक्तीसाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी पंचायतीचे सदस्य हे गावांमध्ये जनजागृती करतात. तसेच, प्लास्टिक कचरा करणाऱ्यांकडून ते दंडही वसूल करतात.

पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाला गावकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गावातील लोक आता प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरू लागले आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या गावातील रहिवासी बाबूराम गोप यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी सर्व देशाला सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले होते.. या गावांमध्ये मात्र त्याच्याही आधीपासूनच प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. या गावांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत जर भारतातील सर्वच गावांनी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले, तर नक्कीच आपला संपूर्ण देश प्लास्टिकमुक्त होईल..!


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.