ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गेल्या पाच वर्षांपासून हा अवलिया करत आहे 'गंगे'ची स्वच्छता

author img

By

Published : Jan 29, 2020, 2:54 PM IST

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या बहरामपूर गावातील रहिवासी असलेल्या गौतमचंद्र विश्वास यांनी 'नमामि गंगे' मोहिमेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले आहे. पर्यावरणासंबंधी जगात सुरू असलेल्या घडामोडींविषयी पुसटशीही कल्पना नसलेले विश्वास हे गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे आपले कार्य करत आहेत..

Murshidabad's solitary warrior scours plastic waste from the Ganges
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गेल्या पाच वर्षांपासून हा अवलिया करत आहे 'गंगे'ची स्वच्छता

कोलकाता - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या बहरामपूर गावातील रहिवासी असलेल्या गौतमचंद्र विश्वास यांनी 'नमामि गंगे' मोहिमेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गौतमचंद्र आपल्या बोटीमध्ये, भागिरथी नदीतला प्लास्टिक कचरा गोळा करतात. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, सिंगल यूज प्लास्टिक बॅग आणि प्लास्टिकचे जार यांचा समावेश असतो. हा गोळा केलेला कचरा ते दुसऱ्या दिवशी कचरापेटीमध्ये टाकून येतात.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गेल्या पाच वर्षांपासून हा अवलिया करत आहे 'गंगे'ची स्वच्छता

देशाचे केंद्र सरकार सध्या प्लास्टिकविरोधी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून महात्मा गांधींच्या स्वप्नातील 'स्वच्छ भारता'चे स्वप्न सत्यात उतरेल.

पर्यावरणासंबंधी जगात सुरू असलेल्या घडामोडींविषयी पुसटशीही कल्पना नसलेले विश्वास हे गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे आपले कार्य करत आहेत. त्यांच्या गावातील लोकांना त्यांच्या या कार्याचे कौतुक वाटते. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय विश्वास हे पर्यावरणपूरक कार्य करत आहेत.

हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक बाटल्यांच्या बदल्यात इथे मिळतो चहा..

कोलकाता - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या बहरामपूर गावातील रहिवासी असलेल्या गौतमचंद्र विश्वास यांनी 'नमामि गंगे' मोहिमेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गौतमचंद्र आपल्या बोटीमध्ये, भागिरथी नदीतला प्लास्टिक कचरा गोळा करतात. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, सिंगल यूज प्लास्टिक बॅग आणि प्लास्टिकचे जार यांचा समावेश असतो. हा गोळा केलेला कचरा ते दुसऱ्या दिवशी कचरापेटीमध्ये टाकून येतात.

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गेल्या पाच वर्षांपासून हा अवलिया करत आहे 'गंगे'ची स्वच्छता

देशाचे केंद्र सरकार सध्या प्लास्टिकविरोधी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून महात्मा गांधींच्या स्वप्नातील 'स्वच्छ भारता'चे स्वप्न सत्यात उतरेल.

पर्यावरणासंबंधी जगात सुरू असलेल्या घडामोडींविषयी पुसटशीही कल्पना नसलेले विश्वास हे गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे आपले कार्य करत आहेत. त्यांच्या गावातील लोकांना त्यांच्या या कार्याचे कौतुक वाटते. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय विश्वास हे पर्यावरणपूरक कार्य करत आहेत.

हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक बाटल्यांच्या बदल्यात इथे मिळतो चहा..

Intro:Body:

नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गेल्या पाच वर्षांपासून हा अवलिया करत आहे 'गंगे'ची स्वच्छता

कोलकाता - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या बहरामपूर गावातील रहिवासी असलेल्या गौतमचंद्र विश्वास यांनी 'नमामी गंगे' मोहीमेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गौतमचंद्र आपल्या बोटीमध्ये, भागिरथी नदीतला प्लास्टिक कचरा गोळा करतात. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, सिंगल यूज प्लास्टिक बॅग आणि प्लास्टिकचे जार यांचा समावेश असतो. हा गोळा केलेला कचरा ते दुसऱ्या दिवशी कचरापेटीमध्ये  टाकून येतात.

देशाचे केंद्र सरकार सध्या प्लास्टिकविरोधी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून महात्मा गांधींच्या स्वप्नातील 'स्वच्छ भारता'चे स्वप्न सत्यात उतरेल.

पर्यावरणासंबंधी जगात सुरू असलेल्या घडामोडींविषयी पुसटशीही कल्पना नसलेले विश्वास हे गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे आपले कार्य करत आहेत. त्यांच्या गावातील लोकांना त्यांच्या या कार्याचे कौतुक वाटते. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय विश्वास हे पर्यावरणपूरक कार्य करत आहेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.