ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी अपघात ; 4 जण ठार

author img

By

Published : Aug 30, 2020, 1:00 PM IST

Updated : Aug 30, 2020, 1:59 PM IST

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी रस्ता अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघात
अपघात

हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी रस्ता अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका दुचाकीला धडक दिली तर कारने ट्रकला मागच्या बाजूने धडकली.

पलामकुलापल्ले येथील पलामानेरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचली आहे. दुचाकीवरील मृताची ओळख पटली असून व्यकंटेश्वर रेड्डी (29) , रतनाम्मा (49), श्रीनीवासुलु रेड्डी (55) , बाबू (45) , अशी मृताची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

राजस्थानताली जैसलेमरमध्ये जीप आणि दुचाकीमध्ये टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कुंदन सिंग समुंदर सिंग आणि सौभाग्य सिंग अशी मृतांची नावे आहेत.

हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात तिहेरी रस्ता अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका दुचाकीला धडक दिली तर कारने ट्रकला मागच्या बाजूने धडकली.

पलामकुलापल्ले येथील पलामानेरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचली आहे. दुचाकीवरील मृताची ओळख पटली असून व्यकंटेश्वर रेड्डी (29) , रतनाम्मा (49), श्रीनीवासुलु रेड्डी (55) , बाबू (45) , अशी मृताची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

राजस्थानताली जैसलेमरमध्ये जीप आणि दुचाकीमध्ये टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कुंदन सिंग समुंदर सिंग आणि सौभाग्य सिंग अशी मृतांची नावे आहेत.

Last Updated : Aug 30, 2020, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.