ETV Bharat / bharat

अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे ज्ञानच नाही; त्या काय सुधारणा करणार - सुब्रमण्यम स्वामी

author img

By

Published : Sep 15, 2019, 2:54 PM IST

'सध्या देश आर्थिक मंदीतून जात आहे. मात्र, ही परिस्थिती ठीक करता येऊ शकते. पण हे कसे करायचे, हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माहितीच नाही. अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे जे ज्ञान असले पाहिजे, ते त्यांच्याजवळ नाही,' असे स्वामी म्हणाले.

निर्मला सीतारामन

अयोध्या - भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी अयोध्येच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांना अर्थव्यवस्था आणि आर्थिक मंदीविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही तेव्हा, त्या काय सुधारणा करणार, असे म्हटले आहे. यामुळे मोदी सरकारला स्वामींकडून घरचा आहेर मिळाला आहे.

'सध्या देश आर्थिक मंदीतून जात आहे. मात्र, ही परिस्थिती ठीक करता येऊ शकते. पण हे कसे करायचे, हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माहितीच नाही. अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे जे ज्ञान असले पाहिजे, ते त्यांच्याजवळ नाही,' असे स्वामी म्हणाले.

'सध्या देशात मंदीची लहर आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास आणखी गंभीर स्थिती ओढवू शकते. मला वाटते, अर्थमंत्र्यांना आवश्यक आर्थिक ज्ञान नसल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. आता त्यांना ज्ञानच नसेल, तर त्या काय सुधारणा करणार,' असा सवाल स्वामींनी केला.

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी

हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह

दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची स्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांनी यंदाच्या सरकारमध्ये आपला समावेश न करण्याची विनंती केली होती. यामुळे सीतारामन यांच्या अर्थमंत्री करण्यात आले. स्वामींच्या या वक्तव्यामुळे मोदी सरकारवर पक्षाच्या खासदाराकडूनच ताशेरे ओढण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्रालयात असताना आपली छाप पाडल्यानंतर आता अर्थमंत्रालयातही सीताराम यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात देश वेगाने मंदीच्या दिशेने चालला आहे. स्वामींच्या या वक्तव्याने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे आणि विरोधकांना एक संधी दिली आहे.

हेही वाचा - तिहार तुरुंगात चिदंबरम यांना कंपनी कोण देणार? स्वामी म्हणाले, सोनिया, थरूर !

अयोध्या - भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी अयोध्येच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांना अर्थव्यवस्था आणि आर्थिक मंदीविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही तेव्हा, त्या काय सुधारणा करणार, असे म्हटले आहे. यामुळे मोदी सरकारला स्वामींकडून घरचा आहेर मिळाला आहे.

'सध्या देश आर्थिक मंदीतून जात आहे. मात्र, ही परिस्थिती ठीक करता येऊ शकते. पण हे कसे करायचे, हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माहितीच नाही. अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्राचे जे ज्ञान असले पाहिजे, ते त्यांच्याजवळ नाही,' असे स्वामी म्हणाले.

'सध्या देशात मंदीची लहर आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास आणखी गंभीर स्थिती ओढवू शकते. मला वाटते, अर्थमंत्र्यांना आवश्यक आर्थिक ज्ञान नसल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. आता त्यांना ज्ञानच नसेल, तर त्या काय सुधारणा करणार,' असा सवाल स्वामींनी केला.

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी

हेही वाचा - 'प्रियांका गांधींना का पुढे आणत नाहीत सोनिया,' हा एक मोठा पेच - नटवर सिंह

दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची स्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांनी यंदाच्या सरकारमध्ये आपला समावेश न करण्याची विनंती केली होती. यामुळे सीतारामन यांच्या अर्थमंत्री करण्यात आले. स्वामींच्या या वक्तव्यामुळे मोदी सरकारवर पक्षाच्या खासदाराकडूनच ताशेरे ओढण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्रालयात असताना आपली छाप पाडल्यानंतर आता अर्थमंत्रालयातही सीताराम यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात देश वेगाने मंदीच्या दिशेने चालला आहे. स्वामींच्या या वक्तव्याने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे आणि विरोधकांना एक संधी दिली आहे.

हेही वाचा - तिहार तुरुंगात चिदंबरम यांना कंपनी कोण देणार? स्वामी म्हणाले, सोनिया, थरूर !

Intro:अयोध्या. भाजपा के राज्यसभा सांसद और राम जन्मभूमि मामले समेत कई मामलों के जानकार प्रोफेसर डॉ सुब्रमण्यम स्वामी आज अपने दो दिवसीय दौरे पर अयोध्या पहुंचे इस दौरान उन्होंने मीडिया से बातचीत करते हुए कई मुद्दों पर खुलकर अपनी बातें सामने रखें उन्होंने देश हित को ध्यान में रखते हुए कहा कि देश में मंदी की लहर है और यह आगे और भी गंभीर स्थिति में होगी मुझे लगता है इन सब के पीछे वित्त मंत्री का जानकार नहीं होना है उन्हें फाइनेंस के बारे में जानकारी ही नहीं है वह गंभीर है लेकिन उन्हें नॉलेज ही नहीं है तो वह क्या सुधरेंगी।


Body:सुब्रमण्यम स्वामी का वित्त मंत्री पर यह कमेंट करना सीधे-सीधे प्रधानमंत्री मोदी और केंद्र सरकार के खिलाफत करना नजर आता है क्योंकि अरुण जेटली की स्थिति गंभीर होने के बाद से ही वित्त मंत्रालय निर्मला सीतारमण को दिया गया था ऐसा माना जा रहा था कि रक्षा मंत्रालय के बाद वित्त मंत्री इस मंत्रालय में भी कुछ बेहतर कर दिखाएंगे लेकिन देश में मंदी का दौर इतनी तेजी से आगे बढ़ रहा है कि इसे समझ पाना ही बड़ा मुश्किल होता जा रहा है और ऐसे में सुब्रमण्यम स्वामी का यह बयान कहीं ना कहीं सरकार को कटघरे में खड़ा करते हुए उसे विपक्ष को एक मौका दे सकता है कि सरकार को घेरने का।


Conclusion:dinesh mishra
8808540402
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.