ETV Bharat / bharat

दिल्लीतील थरार, प्रेमविवाह केल्याने कुटुंबीयांकडून मुलीची गोळी झाडून हत्या

ग्रेटर नोएडाच्या दस्तमपूर गावातील निशाची तिच्याच घरच्यांनी गोळी घालून हत्या केली. जून २०१८ मध्ये निशा आणि सुनील कुमार यांनी कोर्टात लग्न केले होते. निशाच्या या प्रेमविवाहामुळे घरचे नाराज होते. याच कारणातून तिच्या घरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप पती सुनील कुमार याने केला आहे.

author img

By

Published : Jul 7, 2019, 2:05 PM IST

घरच्यांनीच केला खून

नई दिल्ली/ग्रेटर नोएडा - राजधानी दिल्लीत एका परिवाराने आपल्याच मुलीची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीचे नाव निशा असे आहे. तिने केलेल्या प्रेमविवाहाने तिचे घरचे नाखुश होते. याच कारणातून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप निशाचा पती सुनीलने केला आहे. सुनीलने याप्रकरणी निशाच्या घरातील ८ लोकांविरुद्ध जेवर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.


सुनिलने सांगितल्याप्रमाणे, या दोघांनी १८ जून २०१८ रोजी कोर्टात लग्न केले होते. कायद्यानुसार ते दोघेही लग्नास पात्र होते. सुनीलच्या घरच्यांनी निशाला स्वीकारलंही. मात्र, त्या दोघांच्या लग्नाने निशाचे वडील देवीरण, भाऊ संदीप, सुशील आणि काका सत्य प्रकाश हे नाखूश होते. लग्नानंतर निशा अधूनमधून माहेरी राहायला जात असे. मागिल एक महिन्यापासून निशा ही तिच्या माहेरीच होती. तिच्या घरचे रोज या ना त्या कारणावरून तिला त्रास द्याचये, मारायचे, जिवे मारण्याची धमकी द्यायचे.

आणि घरच्यांनीच घेतला जीव


निशाच्या गावी दस्तमपूरमध्ये शेजारी राहणाऱ्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. नेहमीप्रमाणे गुरुवारीही निशा तिची आई ऊषाबरोबर शेजारच्या घरी गेली. निशाच्या गावातील काका रतनपाल, त्याची पत्नी पुष्पा, काका सत्तू व त्याची पत्नी सरोज यांना याबाबत माहिती होती. त्याच रात्री निशाची हत्या करण्याचा डाव भाऊ संदीप, सुशील, काका राजेश, सत्तू उर्फ सत्यप्रकाश, भाऊजी ऋषि, आणि आई उषा देवी यांनी त्यांच्या घरामागे राहणाऱ्या राजेश नामक व्यक्तीच्या घरी रचला. या योजनेनुसार गुरुवारी रात्री १२ वाजता निशा तिच्या घरावरील छतावर एकटी असताना, तिच्या घरातील ऋषि, संदीप, सुशील, राजेश, आई उषा आणि काकू पुष्पा यांनी तिची गोळी झाडून हत्या केली.


गोळीचा आवाज ऐकताच कुलदीपचा मुलगा कुंवरपाल व गावातील इतर लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावातील लोकांनी आरोपिंना पळताना बघितले व पोलीस ठाण्याला फोन करून याबाबत कळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. घटनेचा एफआयआर नोंदविण्यात आला असून लवकरच आरोपिंना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.


निशाच्या मृत्यूनंतर सुनील घाबरला आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याच्या जीवालाही धोका असल्याचे सुनीलने सांगितले. त्यामूळे लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरोपींना अटक होईपर्यंत सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही सुनीलने केली आहे.

नई दिल्ली/ग्रेटर नोएडा - राजधानी दिल्लीत एका परिवाराने आपल्याच मुलीची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीचे नाव निशा असे आहे. तिने केलेल्या प्रेमविवाहाने तिचे घरचे नाखुश होते. याच कारणातून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप निशाचा पती सुनीलने केला आहे. सुनीलने याप्रकरणी निशाच्या घरातील ८ लोकांविरुद्ध जेवर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.


सुनिलने सांगितल्याप्रमाणे, या दोघांनी १८ जून २०१८ रोजी कोर्टात लग्न केले होते. कायद्यानुसार ते दोघेही लग्नास पात्र होते. सुनीलच्या घरच्यांनी निशाला स्वीकारलंही. मात्र, त्या दोघांच्या लग्नाने निशाचे वडील देवीरण, भाऊ संदीप, सुशील आणि काका सत्य प्रकाश हे नाखूश होते. लग्नानंतर निशा अधूनमधून माहेरी राहायला जात असे. मागिल एक महिन्यापासून निशा ही तिच्या माहेरीच होती. तिच्या घरचे रोज या ना त्या कारणावरून तिला त्रास द्याचये, मारायचे, जिवे मारण्याची धमकी द्यायचे.

आणि घरच्यांनीच घेतला जीव


निशाच्या गावी दस्तमपूरमध्ये शेजारी राहणाऱ्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. नेहमीप्रमाणे गुरुवारीही निशा तिची आई ऊषाबरोबर शेजारच्या घरी गेली. निशाच्या गावातील काका रतनपाल, त्याची पत्नी पुष्पा, काका सत्तू व त्याची पत्नी सरोज यांना याबाबत माहिती होती. त्याच रात्री निशाची हत्या करण्याचा डाव भाऊ संदीप, सुशील, काका राजेश, सत्तू उर्फ सत्यप्रकाश, भाऊजी ऋषि, आणि आई उषा देवी यांनी त्यांच्या घरामागे राहणाऱ्या राजेश नामक व्यक्तीच्या घरी रचला. या योजनेनुसार गुरुवारी रात्री १२ वाजता निशा तिच्या घरावरील छतावर एकटी असताना, तिच्या घरातील ऋषि, संदीप, सुशील, राजेश, आई उषा आणि काकू पुष्पा यांनी तिची गोळी झाडून हत्या केली.


गोळीचा आवाज ऐकताच कुलदीपचा मुलगा कुंवरपाल व गावातील इतर लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावातील लोकांनी आरोपिंना पळताना बघितले व पोलीस ठाण्याला फोन करून याबाबत कळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. घटनेचा एफआयआर नोंदविण्यात आला असून लवकरच आरोपिंना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.


निशाच्या मृत्यूनंतर सुनील घाबरला आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याच्या जीवालाही धोका असल्याचे सुनीलने सांगितले. त्यामूळे लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरोपींना अटक होईपर्यंत सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही सुनीलने केली आहे.

Intro:ग्रेटर नोएडा -- ग्रेटर नोएडा के दस्तमपुर गांव की रहने वाली निशा पुत्री ने अपने सुनहरे जीवन के लिए तमाम सपने बुने थे और ग्राम धनसिया निवासी सुनील कुमार अपना जीवन साथी चुना और चुपचाप जून-2018 में दोनों ने अदालत में विवाह कर सात जन्मों तक साथ निभाने की कसमें खाई थी। लेकिन गुरुवार की रात अपनी झूठी इज्जत की खातिर निशा के परिवार वालों ने गोली मारकर उसकी हत्या कर दी। ऐसा आरोप युवती के पति ने लगाया है। इस बाबत उसने जेवर थाने में पत्नी की हत्या के लिए ससुराल के आठ लोगों के खिलाफ एफआईआर दर्ज कराई है।


Body:जिसके साथ सात जन्मों तक साथ निभाने की कसमें खाई थी, उसकी यादे तस्वीर में सिमट का रह गयी है। मृतका निशा के पति सुनील कुमार बताते है की दोनों के प्रेम 18 जून-2018 को कोर्ट में शादी की थी। उस वक्त दोनों बालिग थे। उसकी शादी से निशा के भाई संदीप, सुशील, चाचा सत्य प्रकाश, जीजा ऋषि और पिता देवीरण खुश नहीं थे। वे आए दिन निशा को मारते-पीटते थे और परेशान करते थे। वे उसे भी मारने की धमकी देते थे। हालांकि उसके घर वालों ने निशा को अपना लिया था। वह कभी ससुराल और कभी मायके रहती थी। बीते एक माह से वह अपने मायके में ही थी।
इस बीच दस्तमपुर में पप्पी की लड़की की शादी की तैयारियां चल रही हैं। उसमें रोज की तरह गुरुवार को भी निशा अपनी मां उषा के साथ गई थी। इस बात की जानकारी निशा के गांव के रतनपाल, चाचा राजेश, उनकी पत्नी पुष्पा, चाचा सत्तू और उनकी पत्नी सरोज को थी। मृतका निशा के पति का आरोप है कि निशा की हत्या की साजिश जीजा ऋषि, भाई संदीप, सुशील, चाचा राजेश, सत्तू उर्फ सत्यप्रकाश और मां उषा देवी ने राजेश के रची। राजेश का घर निशा के घर के पीछे है। उसी साजिश के तहत गुरुवार की रात करीब 12 बजे ऋषि, संदीप, सुशील, राजेश, मां उषा और चाची पुष्पा ने निशा को छत पर अकेला घेर लिया और गोली मारकर उसकी हत्या कर दी। गोली की आवाज सुनकर मौके पर कुलदीप पुत्र कुंवरपाल पहुंचा। उसने आरोपियों को भागते हुए देखा।

बाइट –सुनील कुमार (मृतिका का पति )


Conclusion:
इसी बीच वहां भीड़ जमा हो गई। गांव के लोगों ने ही पुलिस को फोन कर घटना की जानकारी दी। पुलिस अधिकारियों का कहना है प्रथमदृष्टया निशा की हत्या गोली मारकर की गई है। इस बाबत एफआईआर दर्ज की गई है। पुलिस आरोपियों की तलाश कर रही है। शीघ्र ही वे पुलिस की गिरफ्त में होंगे। निशा के मौत के सुनील काफी डरा हुआ है उसे अपनी जान का डर सता रहा है उसका कहना है कि उसे भी कई बार जान से मारने की धमकी मिल रही है। इसलिए आरोपियों के खिलाफ कार्रवाई कर उसे भी सुरक्षा दी जाए।


बाइट -- विनीत जायसवाल (एसपी ग्रेटर नोएडा )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.