ETV Bharat / bharat

विशाखापट्टणम दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी - केजरीवाल

author img

By

Published : May 7, 2020, 7:31 PM IST

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाल्याची घटना घडली. यामध्ये एका लहान मुलासह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

cm kejriwal expressed grief on visakhapatnam gas leak
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाल्याची घटना घडली. यामध्ये एका लहान मुलासह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असल्याचे केजरीवाल म्हणाले.

  • Deeply saddened by the loss of lives in Vishakhapatnam because of the the gas leak. My thoughts and prayers are with the families who lost their loved ones. I pray for everyone’s well being.

    — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटींची मदत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली. या घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्रप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे.

विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाल्याची घटना घडली. यामध्ये एका लहान मुलासह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी असल्याचे केजरीवाल म्हणाले.

  • Deeply saddened by the loss of lives in Vishakhapatnam because of the the gas leak. My thoughts and prayers are with the families who lost their loved ones. I pray for everyone’s well being.

    — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटींची मदत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली. या घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्रप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.