ETV Bharat / bharat

वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी...

author img

By

Published : Sep 12, 2019, 7:46 PM IST

झारखंडमधील गढवा जिल्ह्यात वीज कोसळून १५ ते २१ वयोगटातील आठ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गढवा जिल्ह्यातील लहरिया टोला गावातील ही घटना आहे. ही दहा मुले झाडाखाली बसून खेळत होती. यावेळी मोठ्या आवाजासह या झाडावर वीज कोसळली. ज्यामध्ये सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

8 kids died due to thunder

रांची - झारखंडमधील गढवा जिल्ह्यात वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गढवा जिल्ह्यातील लहरिया टोला गावात ही घटना घडली. मृतांमध्ये १५ ते २१ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.

वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी...

ही दहा मुले झाडाखाली बसून खेळत होती. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. झाडाखाली असल्याने तिथे मुलांना पाऊस लागत नव्हता. त्यामुळे ती मुले तिथेच बसून राहिली. यावेळी मोठ्या आवाजासह या झाडावर वीज कोसळली. ज्यामध्ये सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. चार मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र उपचार सुरू असताना त्यामधील दोघांचा मृत्यू झाला. बाकी दोन मुलांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

सदोहर भाई रौशन पटवा आणि राजू पटवा अशी जखमी मुलांची नावे आहेत. तर राजू चौधरी, सुनील चौधरी, संजय चौधरी, कृष्णा चौधरी, सोनू चौधरी, पवन चौधरी, अन्तु चौधरी आणि सोनू कुमार चौधरी ही मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावामध्ये शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांसह प्रशासनदेखील सुन्न झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या हस्ते रांचीत 'किसान मानधन योजने'चा शुभारंभ

रांची - झारखंडमधील गढवा जिल्ह्यात वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गढवा जिल्ह्यातील लहरिया टोला गावात ही घटना घडली. मृतांमध्ये १५ ते २१ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.

वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी...

ही दहा मुले झाडाखाली बसून खेळत होती. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. झाडाखाली असल्याने तिथे मुलांना पाऊस लागत नव्हता. त्यामुळे ती मुले तिथेच बसून राहिली. यावेळी मोठ्या आवाजासह या झाडावर वीज कोसळली. ज्यामध्ये सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. चार मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र उपचार सुरू असताना त्यामधील दोघांचा मृत्यू झाला. बाकी दोन मुलांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

सदोहर भाई रौशन पटवा आणि राजू पटवा अशी जखमी मुलांची नावे आहेत. तर राजू चौधरी, सुनील चौधरी, संजय चौधरी, कृष्णा चौधरी, सोनू चौधरी, पवन चौधरी, अन्तु चौधरी आणि सोनू कुमार चौधरी ही मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावामध्ये शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांसह प्रशासनदेखील सुन्न झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या हस्ते रांचीत 'किसान मानधन योजने'चा शुभारंभ

Intro:गढ़वा। जिले के मझिआंव प्रखण्ड के लहरिया टोला में 15 से 21 वर्ष उम्र के 10 बच्चों पर वज्रपात मौत बनकर बरसी। इस घटना में 8 बच्चों की मौत हो गयी, जबकि दो की हालत नाजुक बनी हुई है।


Body:टोला में पीपर पेड़ के नीचे बच्चे कार्ड खेल रहे थे। इसी दौरान वर्षा शुरू हो गयी। तेज आवाज के साथ आसमानी बिजली गिरी। इसमें 6 बच्चों की मौत वहीं हो गयी। चार बच्चों को सदर अस्पताल रेफर किया गया, जिसमे 2 की मौत हो गयी। शेष दो बच्चों सहोदर भाई रौशन पटवा और राजू पटवा का इलाज सदर अस्पताल में किया जा रहा है। इस बड़ी दुर्घटना के बाद टोला में मातमी सन्नाटा छाया हुआ है। मृतक बच्चों में टोला के सुनील चौधरी, राजू चौधरी, संजय चौधरी, कृष्णा चौधरी, सोनू चौधरी, पवन चौधरी, अन्तु चौधरी, सोनू कुमार चौधरी के नाम शामिल है।


Conclusion:एसडीओ प्रदीप कुमार सहित कई पदाधिकारी सदर अस्पताल पहुंचकर स्थिति पर नजर बनाए हुए हैं। उन्होंने कहा कि बच्चे पेड़ के नीचे कार्ड खेल रहे थे। इस घटना के प्रशासन स्तब्ध है। पीड़ित परिवार को नियमसँगत मुआवजा देने की प्रक्रिया शुरू कर दी गयी है। बाइट-एसडीओ प्रदीप कुमार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.