VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्क जयंत यांच्याशी खास मुलाखात..
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13455437-thumbnail-3x2-op.jpg)
मुंबई - आर्यन खान प्रकरणाला रोज नव वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Last Updated : Oct 25, 2021, 9:50 PM IST