यवतमाळ - राज्यात आलेले महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहे. राज्यातील 11 कोटी जनतेचे कुठलेच घेणेदेणे नाही. भाजप सरकारच्या काळात साडेसात लाख नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र हे सरकार थकीत वसुली पोटी नागरिकांचे वीज बंद करण्यासाठी निघाले आहे. त्यामुळे आज भाजपच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर टाळा ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक- माजी ऊर्जा राज्यमंत्री येरावार
राज्यात आलेले महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहे. राज्यातील 11 कोटी जनतेचे कुठलेच घेणेदेणे नाही. भाजप सरकारच्या काळात साडेसात लाख नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र हे सरकार थकीत वसुली पोटी नागरिकांचे वीज बंद करण्यासाठी निघाले आहे.
महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक
यवतमाळ - राज्यात आलेले महाविकास आघाडी सरकार हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहे. राज्यातील 11 कोटी जनतेचे कुठलेच घेणेदेणे नाही. भाजप सरकारच्या काळात साडेसात लाख नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. मात्र हे सरकार थकीत वसुली पोटी नागरिकांचे वीज बंद करण्यासाठी निघाले आहे. त्यामुळे आज भाजपच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर टाळा ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.