ETV Bharat / state

शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्यची ताकद साखर व्यवसायात - राजू शेट्टी

author img

By

Published : Sep 19, 2019, 5:06 AM IST

शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले

वाशिम - शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले

जिल्ह्यातील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना गेली 19 वर्षे विरोधकांच्या राजकीय हस्तकांनी बंद पाडल्याची टीका त्यांनी केली. तसेच संबंधित कारखआना पुन्हा सुरू होण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून प्रयत्न कऱण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. सध्या हा जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, केशवनगरच्या साखर कारखान्याचे रूपांतर मंदिरात नाही, तर थडग्यात झाले आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

वाशिम - शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले

जिल्ह्यातील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना गेली 19 वर्षे विरोधकांच्या राजकीय हस्तकांनी बंद पाडल्याची टीका त्यांनी केली. तसेच संबंधित कारखआना पुन्हा सुरू होण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून प्रयत्न कऱण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. सध्या हा जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना आहे.

केशवनगर येथे बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, केशवनगरच्या साखर कारखान्याचे रूपांतर मंदिरात नाही, तर थडग्यात झाले आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

Intro:रोजगार निर्मिती शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असते - राजु शेट्टी

अँकर : रोजगार निर्मिती शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असते ..मात्र वाशिम जिल्ह्यातील एकमेव केशवनगर येथील श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा १९ वर्षे झाले राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असून हा कारखाना सुरू होण्यासाठी राजकारणापलिकडे दृष्टीकोन ठेवून सर्वांगीन प्रयत्न आवश्यक आहे..असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी बालाजी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात केशवनगर येथे आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते....

बाईट : राजू शेट्टी,अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनाBody:रोजगार निर्मिती शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असते - राजु शेट्टी Conclusion:रोजगार निर्मिती शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देण्याची ताकद साखर व्यवसायात असते - राजु शेट्टी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.