ETV Bharat / state

आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी पथके तैनात ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

author img

By

Published : Sep 22, 2019, 6:22 AM IST

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली

वाशिम - केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली

जिल्ह्यात एकूण 4 लाख 55 हजार 380 महिला मतदार तसेच 4 लाख 98 हजार 352 पुरुष मतदार तसेच इतर 10 मतदार आहेत. अद्याप मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींना 25 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 18 ते 19 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

निवडणूक कालावधील जिल्ह्यात 11 फिरती पथके तसेच 14 स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आल्याचे मोडक यांनी सांगितले.

वाशिम - केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली

जिल्ह्यात एकूण 4 लाख 55 हजार 380 महिला मतदार तसेच 4 लाख 98 हजार 352 पुरुष मतदार तसेच इतर 10 मतदार आहेत. अद्याप मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींना 25 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 18 ते 19 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

निवडणूक कालावधील जिल्ह्यात 11 फिरती पथके तसेच 14 स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आल्याचे मोडक यांनी सांगितले.

Intro:आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

अँकर :भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.....

व्हिओ : जिल्ह्यात एकूण ४ लाख ५५ हजार ३८० महिला मतदार, ४ लाख ९८ हजार ३५२ पुरुष मतदार व इतर १० मतदार असे एकूण ९ लाख ५३ हजार ७४२ मतदार आहेत. ज्यांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेले नाही, अशा व्यक्तींना २५ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविण्याची संधी आहे. तरी जिल्ह्यातील १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवक-युवती, महिलांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी केले आहे...यावेळी जिल्ह्यात ११ फिरती पथके व १४ स्थिर सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आली असल्याचे मोडक यांनी सांगितलेBody:आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक*Conclusion:आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तैनात - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक*
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.