ETV Bharat / state

'एका बाटलीची मजा देईल ५ वर्षांची सजा', निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदार जनजागृती - मतदार

शहरासह ग्रामीण भागात निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही अमिषाला बळी पडून आपले अमूल्य मत देऊ नका, मतदार राजा जागा हो आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजाव, अशी जनजागृती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

एका बाटलीची मजा, देईल ५ वर्षांची सजा
author img

By

Published : Apr 2, 2019, 8:33 PM IST

ठाणे - शहरासह ग्रामीण भागात निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही अमिषाला बळी पडून आपले अमूल्य मत देऊ नका, मतदार राजा जागा हो आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजाव, अशी जनजागृती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शहरात, 'बाटलीची मजा देईल पाच वर्षांची सजा' आणि 'अमिष थोड्या पैशांचे, त्रास ५ वर्षांचा', अशा आशयाचे मोठ-मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

एका बाटलीची मजा, देईल ५ वर्षांची सजा

महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारची शक्कल लढवत असतात. यामध्ये काही उमेदवार पैशांचे वाटप करतात तर काही दारूच्या बाटल्यासह मटनाचे जेवण देऊन मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्नात असतात. त्यामुळे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांचा पराजय होतो. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीत जनजागृतीच्या माध्यमातून 'तुमचं मत, तुमची ताकद, अशी मतदारांना जाणीव करून देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदार जागृत होऊन, मतदार योग्य उमेदवारांना मतदान करतात का? की प्रलोभनांना बळी पडतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाणे - शहरासह ग्रामीण भागात निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही अमिषाला बळी पडून आपले अमूल्य मत देऊ नका, मतदार राजा जागा हो आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजाव, अशी जनजागृती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शहरात, 'बाटलीची मजा देईल पाच वर्षांची सजा' आणि 'अमिष थोड्या पैशांचे, त्रास ५ वर्षांचा', अशा आशयाचे मोठ-मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

एका बाटलीची मजा, देईल ५ वर्षांची सजा

महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध प्रकारची शक्कल लढवत असतात. यामध्ये काही उमेदवार पैशांचे वाटप करतात तर काही दारूच्या बाटल्यासह मटनाचे जेवण देऊन मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्नात असतात. त्यामुळे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांचा पराजय होतो. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीत जनजागृतीच्या माध्यमातून 'तुमचं मत, तुमची ताकद, अशी मतदारांना जाणीव करून देण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदार जागृत होऊन, मतदार योग्य उमेदवारांना मतदान करतात का? की प्रलोभनांना बळी पडतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण


Body:मतदार राजा जागा हो; " एका बाटलीची मजा, देईल पाच वर्षाची सजा "

ठाणे :- जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विविध शहरासह ग्रामीण परिसरात निर्भयपणे मतदान करा कुठल्याही आमिषाला बळी पडून आपले अमूल्य मत देऊ नका ? असा प्रचार आणि प्रसार करीत आहेत त्यामध्ये एका बाटलीची मजा देईल पाच वर्षाची सजा आणि आम्ही थोड्या पैशाचे क्लास 5 वर्षाचा अशा आशयाच्या मोठमोठ्या होर्डिंग लावून मतदार राजा जागा हो, अन निर्भयपणे मतदानाचा हक्क बजाव अशी जनजागृती करण्यात येत आहे,

महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेदर विविध शकला लढताना आपण पाहिलेच असेल कोणीही उमेदवार पैशाचे वाटप करते तर कोणी दारूच्या बाटल्यासह मटनावळी जेवणाची आम्ही दाखवून मतदान आपल्या पारड्यात पाडून घेतांना दिसत आहे, यामुळे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांच्या पराजय होतो आता मात्र निवडणूक आयोगाकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनजागृतीच्या माध्यमातून तुमचं मत तुमची ताकद अशी जाणीव करून देत आहे यामुळे मतदार जागृत होऊन योग्य उमेदवारांना निवडून देतील की प्रलोभनांना बळी पडतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे


Conclusion:मतदार जनजागृती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.