ETV Bharat / state

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

author img

By

Published : Aug 11, 2019, 9:05 AM IST

पूरग्रस्तांना ठाण्यातून चार ते पाच ट्रक भरून जीवनाश्यक वस्तू आणि औषधी ठाणे मनसेने पाठवले आहे. मनसे ने ठाणेकरांना मदतीसाठी आव्हान केले. त्या आव्हानांला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत स्वतःहून मदत केली.

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्ताना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

ठाणे - महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. पूरामुळे सांगली आणि कोल्हापुरातील सर्वांचीच घरे-दारे गेली आहेत. अशा परिस्थितीत मनसेने कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

पूरग्रस्तांना ठाण्यातून चार ते पाच ट्रक भरून जीवनाश्यक वस्तू आणि औषधी ठाणे मनसेने पाठवले आहे. मनसे ने ठाणेकरांना मदतीसाठी आव्हान केले. त्या आव्हानांला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत स्वतःहून मदत केली. ठाणे मनसेचे पन्नास कार्यकर्ते शनिवारी रात्री ८ वाजता हे सर्व साहित्य घेऊन गेले. यात अन्नधान्य, पाणी, ब्लँकेट, कपडे, साड्या आणि औषधी आहे.

महत्वाचे म्हणजे या सामानांवर इतर पक्षांप्रमाणे दिलेल्या वस्तूंवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर नाही. कारण आम्ही खऱ्या अर्थाने मदतीसाठी जात आहोत. इतरांप्रमाणे देखाव्यासाठी नाही असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.

ठाणे - महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. पूरामुळे सांगली आणि कोल्हापुरातील सर्वांचीच घरे-दारे गेली आहेत. अशा परिस्थितीत मनसेने कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मनसेचा हात, मदत घेऊन कार्यकर्ते रवाना

पूरग्रस्तांना ठाण्यातून चार ते पाच ट्रक भरून जीवनाश्यक वस्तू आणि औषधी ठाणे मनसेने पाठवले आहे. मनसे ने ठाणेकरांना मदतीसाठी आव्हान केले. त्या आव्हानांला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद देत स्वतःहून मदत केली. ठाणे मनसेचे पन्नास कार्यकर्ते शनिवारी रात्री ८ वाजता हे सर्व साहित्य घेऊन गेले. यात अन्नधान्य, पाणी, ब्लँकेट, कपडे, साड्या आणि औषधी आहे.

महत्वाचे म्हणजे या सामानांवर इतर पक्षांप्रमाणे दिलेल्या वस्तूंवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर नाही. कारण आम्ही खऱ्या अर्थाने मदतीसाठी जात आहोत. इतरांप्रमाणे देखाव्यासाठी नाही असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.

Intro:सांगली कोल्हापूर साठी ठाण्यातील मनसे पथक रसद घेऊन निघणार कोणत्याही राजकीय स्टिकरचा वापर करणार मनसेची भूमिकाBody:महापूरामुळे कोल्हापूर सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झालीये. पूरामुळे सर्वांचे घर दार गेलय यामुळे आता या पूर पिडितांना गरज आहे ती मदतीच्या हातांची...कोल्हापुर,सांगली,सातारा येथील पुरग्रस्तांना ठाणे मनसेनं मदतीचा हात दिलीय.
पुरग्रस्तांना ठाण्यातून चार ते पाच ट्रक भरुन जीवनाश्यक वस्तु आणि औषध ठाणे मनसे पाठवणारेये.मनसे ने ठाणेकरांना मदतीसाठी आव्हान केलं त्या आव्हानांला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला असून ठाणेकरांनी स्वतःहुन आणुन दिलय. हे सर्व सामान, ठाणे मनसेचे पन्नासजनांचे पथक आज रात्री ८ वाजता ठाण्यातून मदतीसाठी निघणार असून यांत अन्नधान्य, पाणी,ब्लॅंकेट, कपडे,साड्या,औषध आहेत .महत्वाचे म्हणजे या सामानांवर इतर पक्षांप्रमाणे दिलेल्या वस्तूंवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर नाहीये. कारण आम्ही खऱ्या अर्थाने मदतीसाठी जात आहोत इतरांप्रमाणे दिखाव्यासाठी नाही असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलय

बाईट १ : अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनसेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.