ETV Bharat / state

हुंड्यासाठी लग्न मोडले, नवरदेवाला पोलिसांचे संरक्षण; आरोपींच्या अटकेसाठी तरुणीचे आमरण उपोषण

author img

By

Published : Apr 11, 2019, 10:40 PM IST

शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कविता फर्डे या तरुणीचा मुरबाड  तालुक्यातील  नागांव येथील प्रविण हरड या तरुणासोबत १० फेब्रुवारी रोजी साखरपुडा  साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर लालची प्रवीणने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केल्याचाआरोप पीडित मुलीने केला आहे.

भावी वधूचे पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण

ठाणे - साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी हुंड्याची मागणी करत लग्नास नकार दिल्याने हतबल झालेल्या तरुणीने वडिलांसह न्याय मागण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस निरीक्षक फेगडे व पोलीस हवलदार अगिवले यांनी त्यांना तक्रार न घेताच पोलीस ठाण्यातून हकलून लावल्याचा आरोप, तरुणीने केला असून तिने कुटुंबासह पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांविरोधातच आमरण उपोषण सुरू केले आहे.

भावी वधूचे पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण

शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कविता फर्डे या तरुणीचा मुरबाड तालुक्यातील नागांव येथील प्रविण हरड या तरुणासोबत १० फेब्रुवारीला साखरपुडा झाला होता. मात्र, साखरपुडा झाल्यानंतर लालची प्रवीणने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण फेगडे व पोलीस हवालदार विलास आगीवले हे प्रवीणला पाठिशी घालत आहेत. पीडितेला न्याय देण्याचे सोडून उलट मुलीला व तिच्या वडिलांना आतमध्ये टाकू, अशी धमकी दिली आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक राठोड यांची भेट घेवून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पोलीस अधिक्षकांनी प्रकरणाची दखल घेऊन शहापूर डिवायएसपी दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्यातील गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र, तब्बल एक महिना उलटूनही किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व त्यांचा लिपिक विलास आगीवले यांनी पीडितांना न्याय न देता केवळ त्यांचा मानसिक छळ करून धमकावल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने या दोन्ही पोलिसांवर कारवाईसाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी पीडित मुलीने किन्हवली पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत मागील २ महिन्यात साखरपुडा होऊन लग्न मोडल्याच्या साधारणपणे ५ घटना घडल्या आहेत. यामध्ये पीडितांना न्याय न मिळता त्यांच्यावरच अन्याय होत असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम किन्हवली पोलीस ठाण्यात घडत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे - साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी हुंड्याची मागणी करत लग्नास नकार दिल्याने हतबल झालेल्या तरुणीने वडिलांसह न्याय मागण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलीस निरीक्षक फेगडे व पोलीस हवलदार अगिवले यांनी त्यांना तक्रार न घेताच पोलीस ठाण्यातून हकलून लावल्याचा आरोप, तरुणीने केला असून तिने कुटुंबासह पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांविरोधातच आमरण उपोषण सुरू केले आहे.

भावी वधूचे पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण

शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कविता फर्डे या तरुणीचा मुरबाड तालुक्यातील नागांव येथील प्रविण हरड या तरुणासोबत १० फेब्रुवारीला साखरपुडा झाला होता. मात्र, साखरपुडा झाल्यानंतर लालची प्रवीणने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण फेगडे व पोलीस हवालदार विलास आगीवले हे प्रवीणला पाठिशी घालत आहेत. पीडितेला न्याय देण्याचे सोडून उलट मुलीला व तिच्या वडिलांना आतमध्ये टाकू, अशी धमकी दिली आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक राठोड यांची भेट घेवून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पोलीस अधिक्षकांनी प्रकरणाची दखल घेऊन शहापूर डिवायएसपी दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्यातील गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र, तब्बल एक महिना उलटूनही किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व त्यांचा लिपिक विलास आगीवले यांनी पीडितांना न्याय न देता केवळ त्यांचा मानसिक छळ करून धमकावल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने या दोन्ही पोलिसांवर कारवाईसाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी पीडित मुलीने किन्हवली पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत मागील २ महिन्यात साखरपुडा होऊन लग्न मोडल्याच्या साधारणपणे ५ घटना घडल्या आहेत. यामध्ये पीडितांना न्याय न मिळता त्यांच्यावरच अन्याय होत असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम किन्हवली पोलीस ठाण्यात घडत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Intro:Body:

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या भावी नवरदेवाला पोलिसांचे संरक्षण; भावी वधूचे पोलिसावर कारवाई, तर आरोपींच्या अटकेसाठी आमरण उपोषण

Inbox

    x

Siddharth Kamble <siddharth.kamble@etvbharat.com>

    

8:34 PM (48 minutes ago)

    

to Manoj, me



हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या भावी नवरदेवाला पोलिसांचे संरक्षण; भावी वधूचे पोलिसावर कारवाई, तर आरोपींच्या अटकेसाठी आमरण उपोषण  





ठाणे :- साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी हुंड्याची मागणी करीत लग्नासाठी नकार दिल्याने हतबल झालेल्या तरुणीने वडीलासह न्याय मागण्यासाठी किन्हवली पोलिस ठाण्यात गेले होती. मात्र पोलीस निरीक्षक फेगडे व पोलीस हवलदार अगिवले यांनी तक्रार न घेता पोलिस ठाण्यातून हकलून लावल्याचा आरोप भावी वधूने केला असून तीने कुटुंबासह पोलीस ठाण्याबाहेर पोलीसांविरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे.





शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कविता फर्डे या तरुणीचा मुरबाड  तालुक्यातील  नागांव येथील प्रविण हरड या तरुणासोबत १० फेब्रुवारी रोजी साखरपुडा  साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर लालची प्रवीणने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केल्याचाआरोप पिडीत मुलीने केला आहे. तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे पो.नी. अरुण फेगडे आणि व पोलीस हवालदार विलास आगीवले यांनी लालची प्रवीणला पाठीशी घालून पिडीतेला न्याय देणेचे सोडून उलट मुलीला व तिच्या वडिलांना आतमध्ये टाकू अशी धमकी दिली आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही पिडीत मुलीने केला आहे.





दरम्यान, पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक राठोड यांची भेट घेवून हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर पोलीस अधिक्षक यांनी प्रकरणाची दखल घेऊन शहापूर डीवायएसपी दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चैकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तो शहापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. मात्र तब्बल एक महिना उलटूनही किन्हवली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व त्यांचा लिपिक विलास आगीवले यांनी पिडितांना न्याय न देता केवळ त्यांचा मानसिक छळ करून धमकावल्याचा आरोप केला तसेच आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने या दोघा पोलिसांवर कारवाईसाठी आणि आरोपीच्या अटकेसाठी पिडीत मुलीचे किन्हवली पोलिस ठाण्यासमोर  आमरण उपोषण सुरु केले आहे.





विशेष म्हणजे किन्हवली पोलिस ठाणे अंतर्गत गेल्या दोन महिन्यात साखरपुडा होऊन लग्न मोडल्याच्या साधारण 5 घटना घडल्या असून पिडीत्यांना न्याय न मिळत केवळ त्यांच्यावरच अन्याय होत असून आरोपीना पाठीशी घालण्याचे काम किन्हवली पोलिस ठाण्यात घडत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

 bayet.wmv

 IMG-20190411-WA0648.jpg

 vis.wmv




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.