ETV Bharat / state

तूफान आलया म्हणतं तृतीयपंथीयांचे सोलापूरच्या वडाळ्यात श्रमदान

दूष्काळाशी दोन हात करण्यासाठी व वडाळा गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी व दुष्काळमुक्त बनविण्यासाठी वडाळा गावात पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला गाव शिवारात सुरूवात झाली.

author img

By

Published : Apr 8, 2019, 8:15 PM IST

वडाळा गावात श्रमदान सुरू असताना

सोलापूर- तूफान आलया म्हणतं तृतीयपंथीयांनी हातात फावडं, टीकाव आणि कुदळ घेऊन श्रमदान केले. हे घडलं उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा येथील पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाच्या कार्यात. उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा ग्रामपंचायतीने सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या श्रमदानात तृतीयपंथीयांनीही सहभाग दर्शवला.

वडाळा गावात श्रमदान सुरू असताना


दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी व वडाळा गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी व दुष्काळमुक्त बनविण्यासाठी वडाळा गावात पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला गाव शिवारात सुरूवात झाली. श्रमदानाचे उद्घाटन गावच्या सरपंच छाया कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वडाळा गावातील दुष्काळ मुक्तीच्या या श्रमदानामध्ये तृतीयपंथीयांनी देखील श्रमदान केले.


सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला सुरूवात करण्यात आली आहे. या श्रमदानाला वडाळा गावातील लोकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. गावातील लहान मूलासोबतच वयोवृद्धांनी देखील श्रमदान करत दुष्काळाशी दोन हात करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर- तूफान आलया म्हणतं तृतीयपंथीयांनी हातात फावडं, टीकाव आणि कुदळ घेऊन श्रमदान केले. हे घडलं उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा येथील पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाच्या कार्यात. उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा ग्रामपंचायतीने सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या श्रमदानात तृतीयपंथीयांनीही सहभाग दर्शवला.

वडाळा गावात श्रमदान सुरू असताना


दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी व वडाळा गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी व दुष्काळमुक्त बनविण्यासाठी वडाळा गावात पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला गाव शिवारात सुरूवात झाली. श्रमदानाचे उद्घाटन गावच्या सरपंच छाया कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वडाळा गावातील दुष्काळ मुक्तीच्या या श्रमदानामध्ये तृतीयपंथीयांनी देखील श्रमदान केले.


सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला सुरूवात करण्यात आली आहे. या श्रमदानाला वडाळा गावातील लोकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. गावातील लहान मूलासोबतच वयोवृद्धांनी देखील श्रमदान करत दुष्काळाशी दोन हात करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

Intro:R_MH_SOL_02_08_THIRD_GENDER_IN_DUSHKALI_WORK_S_PAWAR
तूफान आलया म्हणतं तृतीयपंथीयांचे श्रमदान
पाणी फाऊंडेशनच्या वडाळा येथीक कामावर तृतीयपंथीयानी केले श्रमदान
सोलापूर-
तूफान आलया म्हणतं हातात फावडं टीकाव आणि कूदळ घेऊन चक्क तृतीयपंथीयांनी श्रमदान केले आहे. हे घडलय उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा येथील पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाच्या कार्यात. Body:उत्तर सोलापूर तालूक्यातील वडाळा ग्रामपंचायतीने सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. दूष्काळाशी दोन हात करण्यासाठी व वडाळा गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी व दूष्काळमुक्त बनविण्यासाठी वडाळा गावात पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाला गावातील शिवारात सुरूवात झाली. श्रमदानाचे उद्घाटन गावच्या सरपंच छाया कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. वडाळा गावातील दूष्काळमुक्तीच्या या श्रमदानामध्ये तृतीयपंथीयांनी देखील श्रमदान केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानास सुरूवात करण्यात आली आहे. श्रमदानाला वडाळा गावातील लोकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला आहे. गावातील लहान मूलासोबतच वयोवृद्धांनी देखील श्रमदान करीत दूष्काळाशी दोन हात करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.