सांगली - केंद्र सरकारच्या वतीने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या हिशोबात आजही शेती दिसत नाही. केवळ उद्योजक आणि पगारदार वर्गावर खैरात करण्यात आल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली.
नरेंद्र मोदींच्या हिशोबात शेती नाही, आत्मनिर्भर भारत पॅकेजवरून रघुनाथदादा पाटलांची टीका - raghunath patil on modi
केंद्र सरकारच्या वतीने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे.

रघुनाथ पाटील
सांगली - केंद्र सरकारच्या वतीने 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या हिशोबात आजही शेती दिसत नाही. केवळ उद्योजक आणि पगारदार वर्गावर खैरात करण्यात आल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली.
रघुनाथ पाटील
रघुनाथ पाटील