ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

author img

By

Published : Aug 12, 2019, 5:39 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. 'हेल्पिंग हॅण्ड' या नावाने राबवण्यात आलेल्या योजनेला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. अनेक संस्था व नागरिकांनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे मदत केली. धान्य, कपडे, औषधे अशी जमेल त्या मार्गाने मदत करून सावरकर नाट्यगृहात हे सामान एकत्र केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगलीतील पलूस या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाणार असून, काहींनी मदत पोहोचवण्यासाठी स्वत:चे ट्रक मोफत दिले आहेत.

या सामानाची वाहतूक करण्यापासून ते वाटपच्या नियोजनापर्यंत सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उभी केली आहे.

रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. 'हेल्पिंग हॅण्ड' या नावाने राबवण्यात आलेल्या योजनेला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. अनेक संस्था व नागरिकांनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे मदत केली. धान्य, कपडे, औषधे अशी जमेल त्या मार्गाने मदत करून सावरकर नाट्यगृहात हे सामान एकत्र केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगलीतील पलूस या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाणार असून, काहींनी मदत पोहोचवण्यासाठी स्वत:चे ट्रक मोफत दिले आहेत.

या सामानाची वाहतूक करण्यापासून ते वाटपच्या नियोजनापर्यंत सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उभी केली आहे.

Intro:पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांची सढळ हस्ते मदत

रत्नागिरी, प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात पुरानं थैमान घातलं आणि अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. या पुरग्रस्तांसाठी सध्या मदतीचा ओघ सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातूनही या पूरग्रस्तांसाठी मदतीचे हजारो हात पुढे आले आहेत.
या पुरग्रस्तांसाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोशल मिडियातून मदतीचं आवाहन केलं. हेल्पिंग हॅण्डच्या नावाने हे आवाहन करण्यात आलं आणि भरभरून मदतीचा ओघ सुरु झाला. अनेक संस्था यासाठी पुढे आल्या. तर अनेक सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. कुणी धान्य, तर कोणी कपडे, तर कोणी औषधं अशी जमेल तशी मदत अनेकांनी केली आहे. रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात ही मदत एकत्रित करून वेगवेगळं त्याचं पॅकेजिंग करण्यात येत आहे. गहू, तांदुळ, साखर, तुरडाळ अशा धान्यांची पॅकेट करण्यात आलं आहे. तर कपडेही वेगवेगळे करण्यात आले आहेत. अनेक जण स्वतःहून पुढे येत हे सर्व काम करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील पलुस इथं हि मदत पोहचवली जात आहे. जवळपास तीन ट्रक मदत पुरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. संसार मोडलेल्या आपल्या शेजारील जिल्ह्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आवाहनावर हि मदत गोळा झाली. आणखी तीन ट्रक मदतीसाठी जमा झालेले सामान पुरग्रस्तांसाठी जाण्यास सज्ज आहे. काहींनी आपले ट्रकही मदत पोहचविण्यासाठी अगदी मोफत दिले आहेत. पुरग्रस्तांसाठी सामान घेण्यापासून त्याच्या वाटपच्या नियोजनापर्यत सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उभी केली आहे..

Byte - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारीBody:पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांची सढळ हस्ते मदतConclusion:पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांची सढळ हस्ते मदत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.