ETV Bharat / state

नावात साधर्म्य असलेले उमेदवार उभे करणे, ही विरोधकांची राजकीय खेळी - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम

दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्या व्यक्तिरिक्त आणखी तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना विचारले असता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीच ही खेळी आहे, असे ते म्हणाले.

author img

By

Published : Oct 10, 2019, 11:59 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम

रत्नागिरी - नावात साधर्म्य असलेले आणखी तीन उमेदवार उभे करणे, ही विरोधकांची राजकीय खेळी आहे. मात्र, ही खेळी विरोधकांच्याच अंगलट येईल, असा विश्वास दापोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला. संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली


दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्या व्यक्तिरिक्त आणखी तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना विचारले असता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीच ही खेळी आहे, असे ते म्हणाले. दापोली मतदार संघात मी केलेली कामे आणि मतदारसंघात असलेला माझा संपर्क यामुळे माझा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - सर्व पक्षाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड


अनंत गीतेंच्या पराभवाला रामदास कदमच जबाबदार आहेत. रामदास कदम यांची पक्षावरची निष्ठा संपूर्ण कोकणातील शिवसैनिकांना माहिती आहे, असा टोलाही लगावला. रामदास कदम हे फक्त स्वतःच्या मुलाचा प्रचार करत आहेत. इतर निवडणुकांमध्ये त्यांनी पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य होते. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण मात्र, आता मुलांसाठी तिकिट घेऊन हे नेते 100 टक्के राजकारणच करत आहेत. शिवसेनेचे असंख्य नाराज कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचे कदम यांनी सांगितले.

रत्नागिरी - नावात साधर्म्य असलेले आणखी तीन उमेदवार उभे करणे, ही विरोधकांची राजकीय खेळी आहे. मात्र, ही खेळी विरोधकांच्याच अंगलट येईल, असा विश्वास दापोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला. संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली


दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्या व्यक्तिरिक्त आणखी तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना विचारले असता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीच ही खेळी आहे, असे ते म्हणाले. दापोली मतदार संघात मी केलेली कामे आणि मतदारसंघात असलेला माझा संपर्क यामुळे माझा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - सर्व पक्षाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड


अनंत गीतेंच्या पराभवाला रामदास कदमच जबाबदार आहेत. रामदास कदम यांची पक्षावरची निष्ठा संपूर्ण कोकणातील शिवसैनिकांना माहिती आहे, असा टोलाही लगावला. रामदास कदम हे फक्त स्वतःच्या मुलाचा प्रचार करत आहेत. इतर निवडणुकांमध्ये त्यांनी पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य होते. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण मात्र, आता मुलांसाठी तिकिट घेऊन हे नेते 100 टक्के राजकारणच करत आहेत. शिवसेनेचे असंख्य नाराज कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचे कदम यांनी सांगितले.

Intro:नावात साधर्म्य असलेले उमेदवार माझ्या विरोधात उभं करणं ही विरोधकांचीच राजकीय खेळी - संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

राष्ट्रवादीच्या संजय कदमांचा रामदास कदमांवर रोख

रामदास कदम आता मुलाच्या निवडणूकित प्रचार करताहेत, इतर निवडणुकांमध्ये त्यांनी फक्त पाडापाडीचं राजकारण केलं - संजय कदम

रत्नागिरी, प्रतिनिधी

माझ्या नावात साधर्म्य असलेले आणखी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभं करणं ही विरोधकांचीच राजकीय खेळी असून ही खेळी विरोधकांच्याच अंगलट येईल, असा टोला लगावत दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याव्यक्तिरिक्त आणखी तीन संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना विचारलं असता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीच ही खेळी असून ही खेळी त्यांच्याच अंगलट येईल, मतदार संघात मी केलेली कामं आणि मतदारसंघात असलेला माझा संपर्क यामुळे माझा विजय निश्चित आहे. आणखी तीन-चार संजय कदम माझ्या विरोधात उभे केले तरी माझाच विजय होईल आणि मीच विजयी मिरवणूक काढेन असा विश्वास संजय कदम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला..
दरम्यान यावेळी संजय कदम यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. अनंत गीते यांच्या पराभवाला रामदास कदम हेच जबाबदार आहेत. रामदास कदम यांची त्यांच्या पक्षावर काय निष्ठा आहे हे संपूर्ण कोकणातील शिवसैनिकांना माहिती आहे. रामदास कदम हे आता फक्त स्वतःच्या मुलाच्या निवडणूकित प्रचार करताहेत. इतर निवडणुकांमध्ये त्यांनी पाडापाडीचं राजकारण केल्याचा आरोप यावेळी संजय कदम यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रीदवाक्य होतं, 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण, पण आता मुलांसाठी तिकिटं घेऊन हे नेते 100 टक्केच राजकारण करत असल्याचा टोला संजय कदम यांनी यावेळी लगावला.. दरम्यान शिवसेनेचे असंख्य नाराज कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचं कदम यावेळी म्हणाले.. या सर्व प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.. Body:नावात साधर्म्य असलेले उमेदवार माझ्या विरोधात उभं करणं ही विरोधकांचीच राजकीय खेळी - संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

राष्ट्रवादीच्या संजय कदमांचा रामदास कदमांवर रोख

रामदास कदम आता मुलाच्या निवडणूकित प्रचार करताहेत, इतर निवडणुकांमध्ये त्यांनी फक्त पाडापाडीचं राजकारण केलं - संजय कदमConclusion:नावात साधर्म्य असलेले उमेदवार माझ्या विरोधात उभं करणं ही विरोधकांचीच राजकीय खेळी - संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

राष्ट्रवादीच्या संजय कदमांचा रामदास कदमांवर रोख

रामदास कदम आता मुलाच्या निवडणूकित प्रचार करताहेत, इतर निवडणुकांमध्ये त्यांनी फक्त पाडापाडीचं राजकारण केलं - संजय कदम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.