ETV Bharat / state

कृषी कायद्याविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. गेल्या 47 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ठाण मांडून आहेत. भाजप सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. केंद्र सरकारने हे शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

author img

By

Published : Jan 12, 2021, 5:14 PM IST

पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज

पालघर - राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आज पालघर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोललाना पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार व कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी या आंदोलकांनी केली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे

हेही वाचा - भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर आवास योजनेची सोडत रद्द


शेतकरी विरोधी कायदे रद्द करा

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. गेल्या 47 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ठाण मांडून आहेत. भाजप सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. केंद्र सरकारने हे शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या या आंदोलनकर्त्यांनी दर्शविला आहे.

पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे
पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे
हेही वाचा - दिलासादायक : भूमाफियांच्या विरोधातील तक्रारींवर गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना

पालघर - राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आज पालघर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोललाना पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार व कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी या आंदोलकांनी केली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे

हेही वाचा - भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर आवास योजनेची सोडत रद्द


शेतकरी विरोधी कायदे रद्द करा

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. गेल्या 47 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ठाण मांडून आहेत. भाजप सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. केंद्र सरकारने हे शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या या आंदोलनकर्त्यांनी दर्शविला आहे.

पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे
पालघर कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन न्यूज
राष्ट्रीय किसान मोर्चाचे पालघर तहसीलदार कार्यालयावर धरणे
हेही वाचा - दिलासादायक : भूमाफियांच्या विरोधातील तक्रारींवर गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.