ETV Bharat / state

पालघरमध्ये आजवरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का; जीवितहानी नाही

भूकंपाची तीव्रता ४.३ रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या परिसरात नोंदवण्यात आलेला हा आजवर बसलेला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे.

author img

By

Published : Mar 1, 2019, 7:26 PM IST

नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत

पालघर - जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून आज सकाळी ११.१४ वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, बोईसर, पालघर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.३ रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या परिसरात नोंदवण्यात आलेला हा आजवर बसलेला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे.

या भूकंपाचे धक्के गुजरातच्या उंबरगाव, वापी, सिल्वासापर्यंत जाणवले आहेत. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. आजच दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे पुन्हा एकदा पालघर परिसर हादरून गेला आहे.

पालघर - जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून आज सकाळी ११.१४ वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, बोईसर, पालघर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.३ रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या परिसरात नोंदवण्यात आलेला हा आजवर बसलेला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे.

या भूकंपाचे धक्के गुजरातच्या उंबरगाव, वापी, सिल्वासापर्यंत जाणवले आहेत. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. आजच दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे पुन्हा एकदा पालघर परिसर हादरून गेला आहे.

Intro:पालघरमध्ये 4.3 रीश्‍टर स्केल तीव्रतेचा आजवरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का, भिंतींना तडेBody:पालघरमध्ये 4.3 रीश्‍टर स्केल तीव्रतेचा आजवरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का, भिंतींना तडे

नमित पाटील,
पालघर, दि.1/2/2019

पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 11.14 वाजता सुमारास पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, बोईसर ,पालघर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच या भूकंपाचे धक्के गुजरातच्या उंबरगाव, वापी, सिल्वासापर्यंत जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.3 रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, या परिसरात नोंदवण्यात आलेला हा आजवर बसलेला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे.

भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. आजच दहावीची परीक्षा सुरू झाली आहे, त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे पुन्हा एकदा पालघर परिसर हादरून गेला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.