ETV Bharat / state

कळंबमध्ये संचारबंदीचा फज्जा, भाजी खरेदीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर

author img

By

Published : Mar 26, 2020, 7:54 PM IST

शहरात भाजीपाला मार्केटच्या नावाखाली नागरिकांची सर्रास रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही.

Kalamb
कळंबमध्ये संचारबंदीचा फज्जा

उस्मानाबाद - करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, अनेकजण नेहमीप्रमाणेच शहरात वावरताना दिसत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. पोलीस बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना आवाहन करत चोपूनदेखील काढत आहेत, तरीही नागरिक काही घरात बसण्याचे नाव घेत नाहीत.

कळंबमध्ये संचारबंदीचा फज्जा

शहरात भाजीपाला मार्केटच्या नावाखाली नागरिकांची सर्रास रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहेत.

उस्मानाबाद - करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, अनेकजण नेहमीप्रमाणेच शहरात वावरताना दिसत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. पोलीस बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना आवाहन करत चोपूनदेखील काढत आहेत, तरीही नागरिक काही घरात बसण्याचे नाव घेत नाहीत.

कळंबमध्ये संचारबंदीचा फज्जा

शहरात भाजीपाला मार्केटच्या नावाखाली नागरिकांची सर्रास रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.