ETV Bharat / state

पश्चिम महाराष्ट्रात पूर, उस्मानाबादमध्ये दुष्काळ

पश्चिम महाराष्ट्रात अगदी महापूर येण्यासारखा पाऊस पडत असला तरी उस्मानाबादमध्ये अद्यापही दुष्काळी स्थिती आहे, असे म्हणायला हरकत नाही. आज पर्यंतच्या झालेल्या पावसाची नोंद 250 मिलिमीटरच्याही पुढे जात नाही. जिल्ह्यात जवळपास 767 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे.

author img

By

Published : Aug 7, 2019, 8:55 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात पूर, उस्मानाबादमध्ये दुष्काळ

उस्मानाबाद - जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळामुळे जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात जवळपास ९० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या चारा छावण्यात अजूनही सुरू आहेत. मात्र, यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. पावसाळा संपत आला तरीही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळेच भर पावसाळ्यात चारा छावण्या सुरू आहेत. सध्या ३७ चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांमध्ये १९ हजार ७५६ जनावरांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूर, उस्मानाबादमध्ये दुष्काळ

पश्चिम महाराष्ट्रात अगदी महापूर येण्यासारखा पाऊस पडत असला तरी उस्मानाबादमध्ये अद्यापही दुष्काळी स्थिती आहे, असे म्हणायला हरकत नाही. आजपर्यंतच्या झालेल्या पावसाची नोंद 250 मिलिमीटरच्याही पुढे जात नाही. जिल्ह्यात जवळपास 767 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. सर्वात जास्त चारा छावण्या भूम तालुक्यात असून जवळपास 24 छावण्या सुरू आहेत. नऊ चाराछावण्या परंडा तालुक्यात आहेत.

उस्मानाबाद - जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळामुळे जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात जवळपास ९० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या चारा छावण्यात अजूनही सुरू आहेत. मात्र, यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. पावसाळा संपत आला तरीही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळेच भर पावसाळ्यात चारा छावण्या सुरू आहेत. सध्या ३७ चारा छावण्या सुरू आहेत. या छावण्यांमध्ये १९ हजार ७५६ जनावरांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूर, उस्मानाबादमध्ये दुष्काळ

पश्चिम महाराष्ट्रात अगदी महापूर येण्यासारखा पाऊस पडत असला तरी उस्मानाबादमध्ये अद्यापही दुष्काळी स्थिती आहे, असे म्हणायला हरकत नाही. आजपर्यंतच्या झालेल्या पावसाची नोंद 250 मिलिमीटरच्याही पुढे जात नाही. जिल्ह्यात जवळपास 767 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. सर्वात जास्त चारा छावण्या भूम तालुक्यात असून जवळपास 24 छावण्या सुरू आहेत. नऊ चाराछावण्या परंडा तालुक्यात आहेत.

Intro:पश्चिम महाराष्ट्रात पूर; उस्मानाबाद मध्ये दुष्काळाचा सुर...


जिल्ह्यातून उद्भवलेल्या भीषण दुष्काळामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात जवळपास 90 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या या चारा छावण्या अजूनही सुरू आहेत मात्र याची संख्या थोडीशी कमी झाली आहे पावसाळा संपत आला तरीही अद्याप मनसोक्त पाऊस बरसला नाही जिल्ह्याभरात रिमझिम पाऊस पडत आहे या पडलेल्या रिमझिम पावसामुळे खुरटी गवतच उगवलेले आहेत त्याच्यामुळे भर पावसाळ्यात चारा छावण्या सुरू आहेत आज घडीला 37 चारा छावण्या सुरू असून या छावण्यांमध्ये 19 हजार 756 जनावरांचा समावेश आहे
पश्चिम महाराष्ट्रात अगदी महापूर येण्यासारखा पाऊस पडत असला तरी उस्मानाबाद मध्ये अद्यापही दुष्काळी स्थिती आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण आज पर्यंतच्या झालेल्या पावसाची नोंद 250 मिलिमीटरच्याही पुढे जात नाहीये जिल्ह्याला जवळपास 767 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे सर्वात जास्त चारा छावण्या भूम तालुक्यात असून जवळपास 24 छावण्या सुरू आहेत तर नऊ चाराछावण्या परंडा तालुक्यात आहेत व सर्वात कमी करण्यात येत असून या तालुक्यात 4 छावण्या सुरू आहेत


Body:wkt चे pkg करून पाठवण्याचा प्रयत्न केला आहे


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.