ETV Bharat / state

'मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवतात आणि आमची बदनामी करतात'

author img

By

Published : Oct 1, 2019, 10:19 PM IST

पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविले आहे. आमची बदनामी केल्यानंतर भाजप-सेनेची सत्ता टिकेल,असा त्यांचा समज आहे, अशी टिका शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

शरद पवार

उस्मानाबाद - पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविले. याबाबात कोणीतरी याचिका दाखल केली. याबाबात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. राज्य सहकारी शिखर बँकेत सर्वपक्षाच्या लोकांनी चालविली. पण, नाव केवळ आमचेच चर्चेत ठेवले आहे.

बोलताना शरद पवार
आज (मंगळवार) शरद पवार उस्मानाबद जिल्ह्यातील भूम येथे राहूल मोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, हा अर्ज दाखल करण्यात आला नाही. यावेळी आयोजित सभेमध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमची बदनामी केल्याशिवाय भाजप-सेनेचे राज्य टिकणार नाही. त्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल करण्याच षड्यंत्र असून मी शिखर बँकेचा सभासद नाही, संचालक नाही, तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करुन राज्यात सत्तेत येण्याच काम सेना-भाजप करत आहे. त्यासाठी सर्वांनी सावध राहून अघाडीच्या पाठीशी राहावे असे, आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.

हेही वाचा - लुडो गेम खेळणे 'मास्तरां'च्या अंगलट; ११ शिक्षकांची कायमस्वरूपी वेतनवाढ बंद

उस्मानाबाद - पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविले. याबाबात कोणीतरी याचिका दाखल केली. याबाबात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. राज्य सहकारी शिखर बँकेत सर्वपक्षाच्या लोकांनी चालविली. पण, नाव केवळ आमचेच चर्चेत ठेवले आहे.

बोलताना शरद पवार
आज (मंगळवार) शरद पवार उस्मानाबद जिल्ह्यातील भूम येथे राहूल मोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, हा अर्ज दाखल करण्यात आला नाही. यावेळी आयोजित सभेमध्ये शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमची बदनामी केल्याशिवाय भाजप-सेनेचे राज्य टिकणार नाही. त्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल करण्याच षड्यंत्र असून मी शिखर बँकेचा सभासद नाही, संचालक नाही, तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करुन राज्यात सत्तेत येण्याच काम सेना-भाजप करत आहे. त्यासाठी सर्वांनी सावध राहून अघाडीच्या पाठीशी राहावे असे, आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.

हेही वाचा - लुडो गेम खेळणे 'मास्तरां'च्या अंगलट; ११ शिक्षकांची कायमस्वरूपी वेतनवाढ बंद

Intro:मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवतात आणि आमची बदनामी करतात- शरद पवार



उस्मानाबाद - राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्यानंतर आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचा दुसरा दौरा शरद पवार यांनी केला आहे, निमित्त होते राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल मोटे यांच्या शक्तिप्रदर्शन साठी आज शरद पवार भूम येथे आले होते राहुल मोटे यांचा आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता मात्र हा अर्ज दाखल करण्यात आला नाही यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका केली राज्याचे मुख्यमंत्री असून तुम्ही तुमच्या गुन्ह्यांची माहिती लपवतात हे चुकीचे ज्यांनी गुन्हा केला त्यांच्या वर गुन्हा नोंद होत नाही मात्र निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल केले जातात तुम्ही मुख्यमंत्री,गृहमंत्री आहेत तरी गुन्हा का नोंद केला नाही असा सवाल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला त्याचबरोबर आमची बदनामी केल्याशिवाय आपलं राज्य टिकणार नाही ही भूमिका सेना भाजप सरकारची आसुन त्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल करण्याच षडयंत्र आसुन मी शिखर बँकेचा सभासद नाही संचालक नाही तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करुन राज्यात सत्तेत येण्याच काम सेना भाजप करत आसुन त्यासाठी सर्वानी सावध राहुन अघाडीच्या पाठीशी राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.