ETV Bharat / state

येवल्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावरून सरकारविरोधात फुंकले रणशिंग - yewala farmers agitation

येवला तालुक्यातील सायगाव गावातील शेतकऱ्यांनी किसान क्रांती एल्गार परिषद घेऊन आपल्या विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. कर्जमाफी मिळावी, पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी अशा मागण्या शेतकऱ्याने केल्या आहेत.

येवल्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावरुन सरकारविरोधात फुंकले रणशिंग
author img

By

Published : Nov 1, 2019, 4:34 PM IST

नाशिक - येवला तालुक्यातील सायगाव गावातील शेतकऱ्यांनी किसान क्रांती एल्गार परिषद घेऊन आपल्या विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. कर्जमाफी मिळावी, पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी अशा मागण्या शेतकऱ्याने केल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

येवल्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावरुन सरकारविरोधात फुंकले रणशिंग

हेही वाचा - 'क्यार' नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे सावट

दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील शेतकरी गारपीट आणि मुसळधार पावसामुळे हवालदील झाला आहे. विविध शेतकरी संघटनांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रोजगार मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीक कर्ज मिळावे अशा विविध मागण्यांसाठी किसान क्रांती एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - मुरबाडमध्ये एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक ; 21 जखमी

नाशिक - येवला तालुक्यातील सायगाव गावातील शेतकऱ्यांनी किसान क्रांती एल्गार परिषद घेऊन आपल्या विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. कर्जमाफी मिळावी, पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी अशा मागण्या शेतकऱ्याने केल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

येवल्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावरुन सरकारविरोधात फुंकले रणशिंग

हेही वाचा - 'क्यार' नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे सावट

दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील शेतकरी गारपीट आणि मुसळधार पावसामुळे हवालदील झाला आहे. विविध शेतकरी संघटनांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रोजगार मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीक कर्ज मिळावे अशा विविध मागण्यांसाठी किसान क्रांती एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - मुरबाडमध्ये एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक ; 21 जखमी

Intro: येवला तालुक्यातील सायगाव येथे किसान क्रांती एल्गार परिषद .....
महाराष्ट्रात सर्वप्रथम शेतकरी अंदोलनाला प्रारंभ येवला तालुक्यातील सायगाव गावातून......Body:

येवला तालुक्यातील सायगाव गावात शेतकऱ्यांनी किसान क्रांती एल्गार परिषद घेऊन आपल्या विविध मागण्या सरकारपुढे ठेवले आहे त्यात कर्जमाफी मिळावी ,सततच्या पाऊसने पिकांची नुकसान झाल्याने भरपाई मिळावी,रोजगार मिळावा,शेतकऱ्यांचा ७ /१२ कोरा करावा , पीक कर्ज मिळावे अशा विविध मागण्याकरता किसान क्रांती एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.याद्वारे विविध आंदोनल करण्यात येणार असून मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अशी मागणी सायगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


Conclusion:महाराष्ट्रात सर्वप्रथम शेतकरी अंदोलनाला प्रारंभ येवला तालुक्यातील सायगाव गावातून किसान क्रांती एल्गार आंदोलनाला सुरुवात झाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.