ETV Bharat / state

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; लोहा तालुक्यातील घटना

बळीराम काशिनाथ जाधव (५५) यांनी विहीर खोदण्यासाठी आपल्या शेतात विहीर खोदकाम करण्यासाठी देना बँकेकडून २ लाख रुपये कर्ज घेतले होते.

author img

By

Published : May 21, 2019, 8:52 PM IST

बळीराम काशिनाथ जाधव

नांदेड - जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सावरगाव नसरत अंतर्गत येणाऱ्या सकूतांडा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतात विहीर खोदण्यासाठी त्यांनी बँकेकडून २ लाखाचे कर्ज फेडता आले नाही म्हणून त्यांनी नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.

सावरगाव नसरत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सक्रुतांडा येथील शेतकरी बळीराम काशिनाथ जाधव (५५) यांनी विहीर खोदण्यासाठी आपल्या शेतात विहीर खोदकाम करण्यासाठी देना बँकेकडून २ लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतात सततची नापिकी झाल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. अशातच बँकेकडून कर्ज परतफेडीसाठी नोटीसा येत होत्या.

कर्ज फेडण्यासाठी असमर्थ असल्यामुळे बळीराम काशिनाथ जाधव निराश होते. या निराशेतून आत्महत्येचे पाऊल उचलले. याप्रकरणाची माळाकोळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नांदेड - जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सावरगाव नसरत अंतर्गत येणाऱ्या सकूतांडा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतात विहीर खोदण्यासाठी त्यांनी बँकेकडून २ लाखाचे कर्ज फेडता आले नाही म्हणून त्यांनी नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.

सावरगाव नसरत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सक्रुतांडा येथील शेतकरी बळीराम काशिनाथ जाधव (५५) यांनी विहीर खोदण्यासाठी आपल्या शेतात विहीर खोदकाम करण्यासाठी देना बँकेकडून २ लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतात सततची नापिकी झाल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. अशातच बँकेकडून कर्ज परतफेडीसाठी नोटीसा येत होत्या.

कर्ज फेडण्यासाठी असमर्थ असल्यामुळे बळीराम काशिनाथ जाधव निराश होते. या निराशेतून आत्महत्येचे पाऊल उचलले. याप्रकरणाची माळाकोळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Intro:कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या;लोहा तालुक्यातील घटना...!

नांदेड: जिल्ह्यातील सावरगाव (ता.लोहा) नसरत अंतर्गत येणाऱ्या सकूतांडा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी ला कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी देना बँकेकडून दोन लक्ष रुपये कर्ज घेतले होते कर्जाची परतफेड झाली नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली.Body:कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या;लोहा तालुक्यातील घटना...!

नांदेड: जिल्ह्यातील सावरगाव (ता.लोहा) नसरत अंतर्गत येणाऱ्या सकूतांडा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी ला कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी देना बँकेकडून दोन लक्ष रुपये कर्ज घेतले होते कर्जाची परतफेड झाली नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली.
सावरगाव नसरत ग्रामपंचायत अंतर्गत येणा - या सक्रुतांडा येथील शेतकरी बळीराम काशिनाथ जाधव (वय ५५) वर्ष या शेतकऱ्याने आपल्या शेतात विहीर खोदकाम करण्यासाठी देना बँकेकडून दोन लक्ष रुपये कर्ज घेतले होते. शेतात सततची नापिकी झाल्यामुळे शेतक - याने कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज परतफेडीच्या तगादा लावण्यात आला होता. या आणखी काही कर्ज असल्यामुळे शेतक - यांनी निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले. या प्रकरणी माळाकोळी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.