ETV Bharat / state

देशात 'एनडीए'चे सरकार येणार नाही - अशोक चव्हाण - exit polls

लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून येणे बाकी आहे. एक्झिट पोलचे अंदाज बरोबर नसतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि घटक पक्षाला २४ ते २५ च्यावर जागा मिळतील. असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नांदेड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच विजयी होणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.

अशोक चव्हाण
author img

By

Published : May 20, 2019, 4:23 PM IST

नांदेड - एक्झिट पोलचे अंदाज काहीही निघू शकतात. तो सॅम्पलिंग सर्व्हे असतो. वस्तुनिष्ठ खरी परिस्थिती २३ तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. देशात परिवर्तनाची लाट आहे, त्यामुळे देशात भाजप सरकार निश्चितच येणार नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

अशोेक चव्हाण बोलताना....


लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून येणे बाकी आहे. एक्झिट पोलचे अंदाज बरोबर नसतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि घटक पक्षाला २४ ते २५ च्यावर जागा मिळतील. असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नांदेड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच विजयी होणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर, अनेक विविध संस्थांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून भाजप सर्वात मोठ्ठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

नांदेड - एक्झिट पोलचे अंदाज काहीही निघू शकतात. तो सॅम्पलिंग सर्व्हे असतो. वस्तुनिष्ठ खरी परिस्थिती २३ तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. देशात परिवर्तनाची लाट आहे, त्यामुळे देशात भाजप सरकार निश्चितच येणार नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

अशोेक चव्हाण बोलताना....


लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून येणे बाकी आहे. एक्झिट पोलचे अंदाज बरोबर नसतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि घटक पक्षाला २४ ते २५ च्यावर जागा मिळतील. असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नांदेड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच विजयी होणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर, अनेक विविध संस्थांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून भाजप सर्वात मोठ्ठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Intro:देशात एनडीएचे सरकार येणार नाही- खा.अशोक चव्हाण
देड: एक्झिट पोलचे काही अंदाज निघू शकतात. तो सॅम्पलिंग सर्व्हे असतो. वस्तुनिष्ठ खरी परिस्थिती निकाल २३ तारखे नंतर स्पष्ट होणार आहे. परिवर्तनाची लाट आहे असल्यामुळे देशात एनडीएच सरकार निश्चितच येणार नाही. अशी प्रतिक्रिया नांदेड येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.Body:देशात एनडीएचे सरकार येणार नाही- खा.अशोक चव्हाण
देड: एक्झिट पोलचे काही अंदाज निघू शकतात. तो सॅम्पलिंग सर्व्हे असतो. वस्तुनिष्ठ खरी परिस्थिती निकाल २३ तारखे नंतर स्पष्ट होणार आहे. परिवर्तनाची लाट आहे असल्यामुळे देशात एनडीएच सरकार निश्चितच येणार नाही. अशी प्रतिक्रिया नांदेड येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तसेच राज्यातही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीव घटक पक्षाला २४ ते २५ च्या वर जागा मिळतील.असे म्हणाले. त्यासोबतच नांदेडची जागाही शंभर टक्के काँग्रेसचीच येईल असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.