ETV Bharat / state

राज ठाकरे प्रामाणिक असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे - गिरीश व्यास

author img

By

Published : Aug 19, 2019, 6:05 PM IST

कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचानलयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, 'राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाहीत. 2014 पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरे जावे आणि यातून मार्ग काढावा" असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिला आहे.

राज ठाकरे प्रामाणिक असतील तर त्यांनी चौकशीला समोरे जावे - गिरीश व्यास

नागपूर - कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचानलयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, 'राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाहीत. 2014 पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरे जावे आणि यातून मार्ग काढावा' असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिला आहे.

राज ठाकरे प्रामाणिक असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे - गिरीश व्यास

राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीतर्फे ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

नागपूर - कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचानलयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, 'राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाहीत. 2014 पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरे जावे आणि यातून मार्ग काढावा' असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिला आहे.

राज ठाकरे प्रामाणिक असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे - गिरीश व्यास

राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीतर्फे ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.


MH_NGP_03_GIRISH_VYAS_ON_RAJ_THAKRE_ED_CASE_7204462

नागपूर- राज ठाकरे प्रामाणिक असतील तर त्यांनी चौकशीला समोर जावं- गिरीश व्यास 

राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाही,2014 पासून त्यांची चौकशी सुरू आहे.....ED ही स्वायत्त संस्था आहे... ते कायद्याने आपले काम करते...राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरं जावं आणि यातून मार्ग काढावा, असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिलाय. 

कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचानलया कडून नोटीस बजावण्यात आली आहे...राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला  चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत....राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडी तर्फे नोटीस बजावण्यात आली आहे,त्यामुळे या कारवाई मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय,या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांची प्रतिक्रिया पुढे आली आहे...राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाही,2014 पासून त्यांची चौकशी सुरू असल्याचे गिरीश व्यास म्हणाले आहेत....राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरं जावं आणि यातून मार्ग काढावा, असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिलाय

बाईट : गिरीश व्यास, भाजप प्रदेश प्रवक्ते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.