ETV Bharat / state

संघाबाबत फेसबुक पोस्ट टाकणाऱ्यास अटक, ..मग देशात स्वातंत्र्य कुठे? माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

author img

By

Published : Aug 25, 2019, 8:50 PM IST

चंद्रपूर येथील बळीराजा धोटे यांनी आरएसएस सबंधी फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिले नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

नागपूर - भगतसिंगविरुद्ध साक्ष देणारी व्यक्ती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित होती. अशा आशयाची फेसबुक पोस्ट चंद्रपूर येथील बळीराजा धोटे यांनी केली. ही फेसबुक पोस्ट अगदी साधी आणि सरळ होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे अत्यंत चुकीचे असून देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिले नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

ते मारले गेले.. माझीही शेवटची भेट असू शकते-

बळीराज धोटेंना पोलिसांनी आतंकवादी म्हणून घोषित केले नाही, हे त्यांचे नशीब. परंतु इतिहासातील सामान्य पोस्टही टाकली तरी गुन्हे दाखल होत आहेत. मग या देशात कोण स्वातंत्र्य आहे, असा सवाल कोळसे पाटील यांनी केला आहे. तसेच ३७० कलम बद्दलची सरकारची भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले. सैन्य लावून हिटलर देखील लोकशाही पुढे जिंकला नव्हता. तर मोदी काय काश्मीर लोकांची मन जिंकतील. सैन्य लावून लोकांना बंदिस्त ठेवणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये माझ्या सोबत जे होते, ते मारले गेलेत. त्यामुळे ही माझी शेवटची भेट असू शकते असेही ते म्हणाले.

नागपूर - भगतसिंगविरुद्ध साक्ष देणारी व्यक्ती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित होती. अशा आशयाची फेसबुक पोस्ट चंद्रपूर येथील बळीराजा धोटे यांनी केली. ही फेसबुक पोस्ट अगदी साधी आणि सरळ होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे अत्यंत चुकीचे असून देशात व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिले नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

ते मारले गेले.. माझीही शेवटची भेट असू शकते-

बळीराज धोटेंना पोलिसांनी आतंकवादी म्हणून घोषित केले नाही, हे त्यांचे नशीब. परंतु इतिहासातील सामान्य पोस्टही टाकली तरी गुन्हे दाखल होत आहेत. मग या देशात कोण स्वातंत्र्य आहे, असा सवाल कोळसे पाटील यांनी केला आहे. तसेच ३७० कलम बद्दलची सरकारची भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले. सैन्य लावून हिटलर देखील लोकशाही पुढे जिंकला नव्हता. तर मोदी काय काश्मीर लोकांची मन जिंकतील. सैन्य लावून लोकांना बंदिस्त ठेवणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये माझ्या सोबत जे होते, ते मारले गेलेत. त्यामुळे ही माझी शेवटची भेट असू शकते असेही ते म्हणाले.

Intro:नागपूर

संघा संबंधित फेसबुक पोस्ट करणाऱ्या व्यक्ती ला पोलिक ताब्यात घेणं चुकीचं- माजी न्यायमूर्ती बी जी गोळसे पाटील



चंद्रपूर च्या बळीराजा धोटे यांनी भगतसिंगविरुद्ध साक्ष देणारी व्यक्ती ही आर एस एस शी संबधित होती या आशयाची फेसबुक पोस्ट केली ती अगदी साधी आणि सरळ पोस्ट होती मात्र पोलिसांनि त्यानं ताब्यात घेतलंय.हे चुकीचं आहे देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्य देखील उरल नाही असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केलंय. Body:धोटेना पोलिसांनी आतंकवादी घोषित केल नाही हे त्यांचं नशीब आणि तस केलं तरी कायद्यात त्याची काही तरतूद नाही.त्यामुळे सामान्य पोस्ट ते ही इतिहास बाबत बोलल्यास असे होऊ शकते तर देशात कोण स्वतंत्र आहे असा सवाल देखील त्यानी केलाय तसच ३७० बद्दलची सरकारची भूमिका चुकीची आहे. सैन्य लावून हिटलर देखील लोकशाही पुढे जिंकला नव्हता तर मोदी काय काश्मीर लोकांची मन जिंकतील. सैन्य लावून लोकांना बंदिस्त ठेवने हे लोकशाहिच्या विरोधात आहे असं कोळसे पाटिल बोललेत तसच अंधश्रद्धा निर्मूल समिती मध्ये माझ्या सोबत जे होते ते मारले गेलेत त्या मुळे माझी ही शेवटी भेट असू शकते स मत त्यांनी मांडलं


बाईट- बी जी कोळसे पाटील,माझी न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालय
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.