ETV Bharat / state

भाजप नेत्यांनी देशातील संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे - उदय सामंत

author img

By

Published : Dec 3, 2019, 8:25 PM IST

भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा देशातील भाजप वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी भाजपला दिला.

आमदार उदय सामंत
आमदार उदय सामंत

मुंबई - भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा देशातील भाजप वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला रत्नागिरीचे आमदार तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना दिला आहे.

बोलताना आमदार उदय सामंत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच 72 तासांत प्रथम आरेतील व नाणार प्रकल्पातील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेतले. भाजप युवा मोर्चाचे नेते मोहित भारतीय (कंबोज) यांनी नाणार व आरेतील आंदोलनकर्त्यांची तुलना दाऊदशी करत त्यांचे गुन्हे देखील मागे घ्या, अशी टीका केली. त्यावर सामंत यांनी पलटवार करत गेले 5 वर्षे भाजपकडे संधी असूनही काम करता आले नाही, असे म्हटले.


जे काही महाराष्ट्रात घडले ते आता देशभर घडणार आहे. शिवसेनेने कोणासोबत युती केली याबाबत भाष्य करण्यापेक्षा आपला पक्ष यापुढे प्रत्येक राज्यात कसा टिकेल याचा विचार करावा, असे सामंत यांनी म्हटले.

हेही वाचा - 'आरे' आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई - भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा देशातील भाजप वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला रत्नागिरीचे आमदार तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना दिला आहे.

बोलताना आमदार उदय सामंत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच 72 तासांत प्रथम आरेतील व नाणार प्रकल्पातील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेतले. भाजप युवा मोर्चाचे नेते मोहित भारतीय (कंबोज) यांनी नाणार व आरेतील आंदोलनकर्त्यांची तुलना दाऊदशी करत त्यांचे गुन्हे देखील मागे घ्या, अशी टीका केली. त्यावर सामंत यांनी पलटवार करत गेले 5 वर्षे भाजपकडे संधी असूनही काम करता आले नाही, असे म्हटले.


जे काही महाराष्ट्रात घडले ते आता देशभर घडणार आहे. शिवसेनेने कोणासोबत युती केली याबाबत भाष्य करण्यापेक्षा आपला पक्ष यापुढे प्रत्येक राज्यात कसा टिकेल याचा विचार करावा, असे सामंत यांनी म्हटले.

हेही वाचा - 'आरे' आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Intro:
मुंबई - भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा देशातील भाजप वाचवण्यासाठी प्रयत्न करावं असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सूचक असा सल्ला दिला आहे.
Body:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच 72 तासांत प्रथम आरेतील व नाणार प्रकल्पातील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेतले. भाजपचे युवा मोर्चाचे नेते मोहित भारतीय(कंबोज) यांनी नाणार व आरेतील आंदोलनकर्त्यांची तुलना दाऊदशी करत त्यांचे गुन्हे देखील अशी टीका केली. त्यावर सामंत यांनी पलटवार करत गेले 5 वर्षे भाजपकडे संधी असूनही काम करता आले नाही असे म्हटले.
जे काही महाराष्ट्रात घडलं ते आता देशभर घडणार आहे. शिवसेनेने कोणासोबत युती केली याबाबत भाष्य करण्यापेक्षा आपला पक्ष यापुढे प्रत्येक राज्यात कसा टिकेल यासाठी पुढाकार घेतला तर त्यांची संघटना यापुढे टिकू शकेल असे सामंत यांनी म्हटले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.