ETV Bharat / state

स्मृती इराणी 'मेमरी लॉस' झालेली खासदार - शालिनी ठाकरे - loksabha election

मालिकांमधील मेमरी लॉसच्या भूमिका करून स्मृती इराणी यांची बुद्धी कमजोर झाली आहे. त्या आपल्या निवडणूक अर्जात कधी १२ वी पास तर कधी पदवीधर आहोत असे लिहीत आहेत.

शालिनी ठाकरे
author img

By

Published : Apr 25, 2019, 8:43 AM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भांडुपमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालिनी ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना भाजप नेत्या स्मृती इराणी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केली.

शालिनी ठाकरे सभेत बोलताना

आमच्या सभा आणि सभेच्या गर्दी पाहून काही लोकांच्या पोटात कावळे ओरडत आहेत. राज ठाकरे मोदी, शाह जोडगोळीला सतेतून बाहेर बसवल्या शिवाय स्वस्थ बसू शकत नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, मालिकांमधील मेमरी लॉसच्या भूमिका करून स्मृती इराणी यांची बुद्धी कमजोर झाली आहे. त्या आपल्या निवडणूक अर्जात कधी १२ वी पास तर कधी पदवीधर आहोत असे लिहीत आहेत. त्यामुळे त्यांची बुद्धी आता काम करणार नाही.

प्रज्ञा सिंहवर टीका करताना त्या म्हणाल्या, प्रज्ञा सिंह भाजपच्या उमेदवार आहेत. मुंबई दहशतवादी हल्ला झाला त्यात शहीद झालेले करकरे यांना माझा श्राप लागला, असे बेताल वक्तव्य त्या करत आहेत. माझे तर असे म्हणणे आहे की, प्रज्ञा सिंहने सरळ देशाच्या सीमेवर जाऊन दहशतवादी लोकांना श्राप देऊन देशावरील दहशतवादी हल्ले थांबवावे. यावेळी ठाकरे यांनी महिला समस्या आणि त्यावर अपेक्षित उपाय योजनांवर मोदी सरकारवर टीका केली. या सभेसाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भांडुपमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालिनी ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना भाजप नेत्या स्मृती इराणी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केली.

शालिनी ठाकरे सभेत बोलताना

आमच्या सभा आणि सभेच्या गर्दी पाहून काही लोकांच्या पोटात कावळे ओरडत आहेत. राज ठाकरे मोदी, शाह जोडगोळीला सतेतून बाहेर बसवल्या शिवाय स्वस्थ बसू शकत नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका करताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, मालिकांमधील मेमरी लॉसच्या भूमिका करून स्मृती इराणी यांची बुद्धी कमजोर झाली आहे. त्या आपल्या निवडणूक अर्जात कधी १२ वी पास तर कधी पदवीधर आहोत असे लिहीत आहेत. त्यामुळे त्यांची बुद्धी आता काम करणार नाही.

प्रज्ञा सिंहवर टीका करताना त्या म्हणाल्या, प्रज्ञा सिंह भाजपच्या उमेदवार आहेत. मुंबई दहशतवादी हल्ला झाला त्यात शहीद झालेले करकरे यांना माझा श्राप लागला, असे बेताल वक्तव्य त्या करत आहेत. माझे तर असे म्हणणे आहे की, प्रज्ञा सिंहने सरळ देशाच्या सीमेवर जाऊन दहशतवादी लोकांना श्राप देऊन देशावरील दहशतवादी हल्ले थांबवावे. यावेळी ठाकरे यांनी महिला समस्या आणि त्यावर अपेक्षित उपाय योजनांवर मोदी सरकारवर टीका केली. या सभेसाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:स्मृती इराणी मेमरी लॉस झालेली खासदार

शर्मिला ठाकरे मनसे नेत्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने भांडुप मध्ये कार्यकर्त्याना संबोधन करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सभेला संभोधित करताना स्मृती इराणी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केल्या.Body:स्मृती इराणी मेमरी लॉस झालेली खासदार

शर्मिला ठाकरे मनसे नेत्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने भांडुप मध्ये कार्यकर्त्याना संबोधन करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सभेला संभोधित करताना स्मृती इराणी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केल्या.

आमच्या सभा आणि सभेच्या गर्दी पाहून काही लोकांच्या पोटात कावळे ओरडत आहेत. राज ठाकरे यांचे मोदी, शाह जोडगोळी ला सतेतून बाहेर बसवल्या शिवाय स्वस्थ बसू शकत नाहीत.भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचेवर टीका करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या मालिकांमधील मेमरी लॉस च्या भूमिका करून स्मृती इराणी यांची बुद्धी कमजोर झाली आहे. त्या आपल्या निवडणूक अर्जात कधी 12 वी पास तर कधी पदवीधर आहोत असे अर्जासोबत जोडत आहेत त्यामुळे त्यांची बुद्धी आता कार्य करणार नाही. त्याच बरोबर दुसरी भाजप च्या उमेदवार प्रज्ञा सिंह उमेदवार आहेत. त्यानी मुंबइ दहशतवादी हल्ला झाला त्यात शहीद झालेल्या करकरे यांना माझा श्राप लागला असे बेताल व्यक्तव्य करीत आहे.माझे तर असे म्हणे आहे की, प्रज्ञा सिंह ने सरळ देशाच्या सीमेवर जाऊन दहशतवादी लोकांना श्राप देऊन देशावरील दहशतवादी हल्ले थांबवावे .यावेळी ठाकरे यांनी महिला समस्या काय आहेत .सरकार काढून अपेक्षित उपाय योजना यावर मोदी सरकार वर टीका केली.यासभेसाठी मैदान मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.