ETV Bharat / state

राज्यात ४ हजार ३४२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, ५५ मृत्यू

author img

By

Published : Sep 2, 2021, 9:06 PM IST

राज्यात गुरूवारी (२ सप्टेंबर) रोजी ४ हजार ३४२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज ४ हजार ७५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण आहेत.

ि
ि

मुंबई - राज्यात गुरूवारी (२ सप्टेंबर) रोजी ४ हजार ३४२ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) राज्यात १८३ मृत्यूची नोंद झाली होती, आज त्यात घट होऊन ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४ हजार ७५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण

राज्यात ४ हजार ७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ३४२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ५५१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ (११.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार

  • २६ ऑगस्ट - ५ हजार १०८
  • २७ ऑगस्ट - ४ हजार ६५४
  • २८ ऑगस्ट - ४ हजार ८३१
  • २९ ऑगस्ट - ४ हजार ६६६
  • ३० ऑगस्ट - ३ हजार ७४१
  • ३१ ऑगस्ट - ४ हजार १९६
  • १ सप्टेंबर - ४ हजार ४५६
  • २ सप्टेंबर - ४ हजार ३४२

मृत्यूदर २.१२ टक्के

  • १९ जुलै - ६६
  • २४ जुलै - २२४
  • २६ जुलै - ५३
  • २७ जुलै - २५४
  • २८ जुलै - २८६
  • ३० जुलै - २३१
  • ३१ जुलै - २२५
  • ९ ऑगस्ट - ६८
  • १२ ऑगस्ट - २०८
  • २५ ऑगस्ट - २१६
  • ३० ऑगस्ट - ५२
  • ३१ ऑगस्ट - १०४
  • १ सप्टेंबर - १८३
  • २ सप्टेंबर - ५५

या विभागात सर्वाधिक रुग्ण

  • मुंबई - ४४०
  • रायगड - ५६
  • पनवेल पालिका - ८६
  • अहमदनगर - ८३३
  • पुणे - ५३९
  • पुणे पालिका - २५१
  • पिपरी चिंचवड पालिका - १८५
  • सोलापूर - ३४४
  • सातारा - ४५२
  • कोल्हापूर - ७२
  • सांगली - १५४
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ७३
  • रत्नागिरी - १००
  • उस्मानाबाद - ४८
  • बीड - ८४

हेही वाचा - मुंबईकरांनो गणेशोत्सवादरम्यान काळजी घ्या, हे दहा पुल आहेत धोकादायक

मुंबई - राज्यात गुरूवारी (२ सप्टेंबर) रोजी ४ हजार ३४२ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) राज्यात १८३ मृत्यूची नोंद झाली होती, आज त्यात घट होऊन ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४ हजार ७५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण

राज्यात ४ हजार ७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ३४२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ५५१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ (११.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार

  • २६ ऑगस्ट - ५ हजार १०८
  • २७ ऑगस्ट - ४ हजार ६५४
  • २८ ऑगस्ट - ४ हजार ८३१
  • २९ ऑगस्ट - ४ हजार ६६६
  • ३० ऑगस्ट - ३ हजार ७४१
  • ३१ ऑगस्ट - ४ हजार १९६
  • १ सप्टेंबर - ४ हजार ४५६
  • २ सप्टेंबर - ४ हजार ३४२

मृत्यूदर २.१२ टक्के

  • १९ जुलै - ६६
  • २४ जुलै - २२४
  • २६ जुलै - ५३
  • २७ जुलै - २५४
  • २८ जुलै - २८६
  • ३० जुलै - २३१
  • ३१ जुलै - २२५
  • ९ ऑगस्ट - ६८
  • १२ ऑगस्ट - २०८
  • २५ ऑगस्ट - २१६
  • ३० ऑगस्ट - ५२
  • ३१ ऑगस्ट - १०४
  • १ सप्टेंबर - १८३
  • २ सप्टेंबर - ५५

या विभागात सर्वाधिक रुग्ण

  • मुंबई - ४४०
  • रायगड - ५६
  • पनवेल पालिका - ८६
  • अहमदनगर - ८३३
  • पुणे - ५३९
  • पुणे पालिका - २५१
  • पिपरी चिंचवड पालिका - १८५
  • सोलापूर - ३४४
  • सातारा - ४५२
  • कोल्हापूर - ७२
  • सांगली - १५४
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ७३
  • रत्नागिरी - १००
  • उस्मानाबाद - ४८
  • बीड - ८४

हेही वाचा - मुंबईकरांनो गणेशोत्सवादरम्यान काळजी घ्या, हे दहा पुल आहेत धोकादायक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.