ETV Bharat / state

सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल कोश्यारींची शिवसेनेला विचारणा - महाराष्ट्र सत्ता स्थापन तिढा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे वक्तव्य करत भाजपशी तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेची आता काय भूमिका असणार याकडे लागले आहे.

राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा
author img

By

Published : Nov 10, 2019, 8:44 PM IST

Updated : Nov 10, 2019, 8:54 PM IST

मुंबई - भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना दावा करणार का आणि बहुमताचा आकडा कसा जमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे वक्तव्य करत भाजपशी तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेची आता काय भूमिका असणार याकडे लागले आहे.

काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे.

मुंबई - भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना दावा करणार का आणि बहुमताचा आकडा कसा जमवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे वक्तव्य करत भाजपशी तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेची आता काय भूमिका असणार याकडे लागले आहे.

काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे.

Intro:Body:

Raj Bhavan, Mumbai

Press Release

10 November 2019



*Governor asks Shiv Sena to indicate willingness and ability to form Government*

 

The Governor of Maharashtra Shri Bhagat Singh Koshyari today asked the leader of elected members of the second largest party, the Shiv Sena, Shri Eknath Shinde to indicate the willingness and ability of his party to form the government in Maharashtra.

 

            Elections to the Maharashtra Legislative Assembly were held on 21st October and the results were declared on 24th October. However, despite the passage of 15 days, no single party or alliance of parties has come forward to form the government.

 

            Yesterday, Shri Devendra Fadnavis was called upon to express his willingness and ability to form government. However, today, he has shown unwillingness.

 

            The Governor has, therefore, asked the leader of elected members of the second largest party, Shiv Sena, Shri Eknath Shinde, to convey its willingness and ability to form the government to him.

**


Conclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.