ETV Bharat / state

विधिमंडळ सभागृहात धार्मिक प्रवचनाचे आयोजन - ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय

धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या सरकारने असे आयोजन करणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेले निमंत्रण
author img

By

Published : Feb 25, 2019, 3:14 PM IST

Updated : Feb 25, 2019, 4:43 PM IST

मुंबई - विधिमंडळ सार्वभौम सभागृह आहे. येथे सर्व धर्म समभावाची अपेक्षा असताना सरकारने विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या सोमवारी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शिवानी बहन यांचे दिव्य संदेशात्मक प्रवचन आयोजित केले आहे.

religious program
शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेले निमंत्रण

विधानमंडळाच्या सभागृहात पहिल्यांदाच आमदारांसाठी अध्यात्मिक गुरुचे प्रवचन होत आहे. यामुळे सरकारने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे. आज शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून तसे निमंत्रण जाहीर करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या सरकारने असे आयोजन करणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - विधिमंडळ सार्वभौम सभागृह आहे. येथे सर्व धर्म समभावाची अपेक्षा असताना सरकारने विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या सोमवारी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शिवानी बहन यांचे दिव्य संदेशात्मक प्रवचन आयोजित केले आहे.

religious program
शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेले निमंत्रण

विधानमंडळाच्या सभागृहात पहिल्यांदाच आमदारांसाठी अध्यात्मिक गुरुचे प्रवचन होत आहे. यामुळे सरकारने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे. आज शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून तसे निमंत्रण जाहीर करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या सरकारने असे आयोजन करणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

Intro:सरकारचे विधिमंडळ सभागृहात आयोजित केले धार्मिक प्रवचन
मुंबई - विधिमंडळाच सार्वभौम सभागृह आहे, सर्व धर्म समभावाची इथे अपेक्षा असताना सरकारने विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शिवानी बहन यांचे उद्या दिव्य संदेशात्मक प्रवचन आयोजित केलंय.Body:विधानमंडळाच्या सभागृहात पहिल्यांदाच अध्यात्मिक गुरुचे आमदारांसाठी प्रवचन होतंय. यामुळे सरकारने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिलेय. आज शासनाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून तसे निमंत्रणच जाहीर करण्यात आले आहे.Conclusion:धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या सरकारने असे आयोजन करणे योग्य आहे का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय.
Last Updated : Feb 25, 2019, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.