ETV Bharat / state

आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ - chitra wagh reaction on hinganghat burnt case

आज ती  गेली याचे वाईट वाटतंय, पण महाराष्ट्रात अशा घटनांचा पूर आला आहे. असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

mumbai
आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ
author img

By

Published : Feb 10, 2020, 12:08 PM IST

मुंबई - गेल्या 7 दिवसांपासून हिंगणघाटची पीडित तरूणी मृत्यूशी झुंज देत होती. सोमवारी अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज ती गेली याचे वाईट वाटतंय, पण महाराष्ट्रात अशा घटनांचा पूर आला आहे. असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा घटनांमध्ये तातडीने आणि एका महिन्यात न्याय मिळवा यासाठी कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू

त्या म्हणाल्या की, औरंगाबादमध्ये झालेल्या घटनेतील पीडिताचा दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाला होता. पनवेलच्या घटनेतही पीडितेला जाळून फासावर लटकवले होते. पुण्यातही जीवे मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. राज्यात सध्या काय सुरू आहे, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत असून याला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी केला.

मुंबई - गेल्या 7 दिवसांपासून हिंगणघाटची पीडित तरूणी मृत्यूशी झुंज देत होती. सोमवारी अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज ती गेली याचे वाईट वाटतंय, पण महाराष्ट्रात अशा घटनांचा पूर आला आहे. असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा घटनांमध्ये तातडीने आणि एका महिन्यात न्याय मिळवा यासाठी कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आरोपीला एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू

त्या म्हणाल्या की, औरंगाबादमध्ये झालेल्या घटनेतील पीडिताचा दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाला होता. पनवेलच्या घटनेतही पीडितेला जाळून फासावर लटकवले होते. पुण्यातही जीवे मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. राज्यात सध्या काय सुरू आहे, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत असून याला जबाबदार कोण? असाही सवाल त्यांनी केला.

Intro:एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघ

mh-mum-01-bjpchitravagh-byte-7201153

मुंबई, ता. १० :
- गेल्या ७ दिवसांपासून हिंगणघाटची निर्भया मृत्युशी झुंज देत होती, आज ती गेली याचं वाईट वाटतंय, पण महाराष्ट्रात अशा घटनांचा पूर आलाय, औरंगाबादची निर्भया दुसऱ्या दिवशी गेली. त्यामुळे अशा घटनांमध्ये तातडीने आणि एका महिन्यात न्याय मिळवा यासाठी कायदा आणावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
त्या म्हणाल्या की,पनवेलच्या निर्भया ला जाळून फासावर लटकवलं.पुण्यात जीवे मारण्याची धमकी दिली, आणि बलात्कार केला, राज्यात काय सुरू आहे, असा सवाल करत सरकारवर टीका केली.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ, होत असून याला जबाबदार कोण आहे असाही सवाल त्यांनी केला. हिंगणघाट प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळा अशी मागणी त्यांनी केलीBody:एक महिन्यात शिक्षा होईल असा कायदा आणा - चित्रा वाघConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.