ETV Bharat / state

'शिवसेनेत होतो तेव्हापासून हा दिवस लक्षात आहे' भुजबळांचे बाळासाहेबांना अभिवादन

author img

By

Published : Jan 23, 2020, 3:15 PM IST

मनसेचा झेंडा बदलल्याच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले, "लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपला झेंडा आणि विचारधारा बदलण्याच्या अधिकार आहे. असे करत असताना लोकांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत राज ठाकरे हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत या विषयावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही"

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई - शिवसेनेत होतो तेव्हापासून 23 जानेवारी हा दिवस कायम आठवणीत राहिलेला दिवस आहे. या दिवशी सहाजिकच बाळासाहेबांची आठवण येते, अशी भावना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94व्या जयंतीनिमित्त दादर येथे अभिवादन करण्यासाठी आले असताना ते बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

हेही वाचा - शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी

मनसेचा झेंडा बदलल्याच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले, "लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपला झेंडा आणि विचारधारा बदलण्याच्या अधिकार आहे. असे करत असताना लोकांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत राज ठाकरे हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत या विषयावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही" अमित ठाकरे राजकारणात येणार असतील तर, त्यांचे स्वागतच आहे. राजकारण्यांची मुले राजकारणी होत असतील तर त्यात वावगे काय आहे, असेही त्यांनी म्हटले.

मुंबई - शिवसेनेत होतो तेव्हापासून 23 जानेवारी हा दिवस कायम आठवणीत राहिलेला दिवस आहे. या दिवशी सहाजिकच बाळासाहेबांची आठवण येते, अशी भावना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94व्या जयंतीनिमित्त दादर येथे अभिवादन करण्यासाठी आले असताना ते बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

हेही वाचा - शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी

मनसेचा झेंडा बदलल्याच्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले, "लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपला झेंडा आणि विचारधारा बदलण्याच्या अधिकार आहे. असे करत असताना लोकांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत राज ठाकरे हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत या विषयावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही" अमित ठाकरे राजकारणात येणार असतील तर, त्यांचे स्वागतच आहे. राजकारण्यांची मुले राजकारणी होत असतील तर त्यात वावगे काय आहे, असेही त्यांनी म्हटले.

Intro:मुंबई । लोकशाही नुसार प्रत्येकाला आपला झेंडा आणि विचारधारा बदलण्याच्या अधिकार आहे. असे करत असताना लोकांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे गरजेचे आहे. जो पर्यत राज ठाकरे त्यांची भूमिका हिंदुत्वबद्दल बोलत नाही तिथपर्यंत काही बोलणे योग्य ठरवणार नाही, असे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.Body:23 जानेवारी हा आमच्या आठवणींचा दिवस आहे. जेव्हापासून शिवसेनेत होतो तेव्हापासून हा दिवस लक्षात आहे. 23 जानेवारी म्हटल तर साहजिकच शिवसैनिक बाळासाहेबांची आठवण काढतात. आज मी बाळासाहेबाना अभिवादन करण्यासाठी आलो आहे. अमित ठाकरे जर राजकारणात येत असेल तर स्वागत आहे. जर राजकारण्यांच्या मुलगा राजकारणी होत असेल तर त्यात वावगे काय आहे. भविष्यात ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्द आहोत असेही भुजबळ यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.