ETV Bharat / state

गावातील तरुणांचा गेली २५ वर्षे आदर्श, या गावात होते बिनविरोध निर्णय - होलेवाडी ग्रामपंचायती बद्दल बातमी

कोल्हापूर जिल्ह्यातील होणेवाडी गाव 25 वर्षा पासून बिनविरोध होत आहे. या गावातील सर्वानी एकत्र येत गावाच्या विकासांचे गुण असणाऱ्या सात सदस्याची निवड केली आहे.

Honwadi Gram Panchayat in Kolhapur district has been without any objection
गावातील तरुणांचा गेली २५ वर्षे आदर्श, या गावात होते बिनविरोध निर्णय
author img

By

Published : Jan 6, 2021, 6:35 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील होणेवाडी गावात सकारात्मक विचार रूढ झालेत. गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श गाव ठरवत गावातील तरुणांनी गेली २५ वर्षे निवडणूक बिननविरोध केली आहे.

गाव म्हंटले की भाउबंदकी व राजकिय इर्ष्या आली. राजकारणापाई अनेकांची डोकी फुटतात. तरुणांचा हकनाक बळी जातो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव असे आहे, या गावातील युवकामध्ये राजकिय इर्षा दिसून येत नाही. आजरा तालुक्यातील होणेवाडी असे या गावाचे नाव आहे. आदर्शग्राम संकल्पना रुढ झाल्यानंतर आजरा तालूक्यात यांच गावाने पहिला आदर्श गाव होण्याचा मान मिळविला होता. विशेष बाब म्हणजे गेली २५ वर्षे या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. जेष्ठ व युवकांच्या समन्वयातून आपले हेवेदावे बाजूला ठेवत गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वानी एकत्र येत गावाच्या विकासांचे गुण असणारे सात सदस्याची निवड केली. आपली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा कायम ठेवली आहे.

या गावचा सर्वस्तरावर वरील तालूक्यातील मंडळीनी आर्दश घेणे महत्वाचे आहे. या गावात तब्बल एक दोन वर्ष नव्हेतर २५ वर्षे गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. या पूर्वी झालेल्या बिनविरोध निवडणुकीचा वारसा गावातील युवकांनी पुढे चालवला आहे.

कोल्हापूर- जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील होणेवाडी गावात सकारात्मक विचार रूढ झालेत. गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श गाव ठरवत गावातील तरुणांनी गेली २५ वर्षे निवडणूक बिननविरोध केली आहे.

गाव म्हंटले की भाउबंदकी व राजकिय इर्ष्या आली. राजकारणापाई अनेकांची डोकी फुटतात. तरुणांचा हकनाक बळी जातो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव असे आहे, या गावातील युवकामध्ये राजकिय इर्षा दिसून येत नाही. आजरा तालुक्यातील होणेवाडी असे या गावाचे नाव आहे. आदर्शग्राम संकल्पना रुढ झाल्यानंतर आजरा तालूक्यात यांच गावाने पहिला आदर्श गाव होण्याचा मान मिळविला होता. विशेष बाब म्हणजे गेली २५ वर्षे या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. जेष्ठ व युवकांच्या समन्वयातून आपले हेवेदावे बाजूला ठेवत गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वानी एकत्र येत गावाच्या विकासांचे गुण असणारे सात सदस्याची निवड केली. आपली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा कायम ठेवली आहे.

या गावचा सर्वस्तरावर वरील तालूक्यातील मंडळीनी आर्दश घेणे महत्वाचे आहे. या गावात तब्बल एक दोन वर्ष नव्हेतर २५ वर्षे गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. या पूर्वी झालेल्या बिनविरोध निवडणुकीचा वारसा गावातील युवकांनी पुढे चालवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.