ETV Bharat / state

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा 'शेतकरी मेळावा' राजगोपालपूरमध्ये पार पडला - खासदार

चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा आज पार पडला.

शेतकरी मेळावा
author img

By

Published : Feb 23, 2019, 8:51 PM IST

गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा आज पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

शेतकरी मेळावा


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गेडाम, विनोद गौरकार, सरपंच शिलताई गोहणे उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना अंमलात आणल्या. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे भाजप सरकारचे पूर्ण लक्ष शेतकरी बांधवांवर आहे.

undefined


खरीप व रब्बी पिकासाठी २ टक्के विमा सरकारने केला आहे. पूर्वी ५० टक्के पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळत होती. मात्र, आत्ता २५ टक्के नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देण्यात यावी, असा कायदा भाजपा सरकारने लागू केला आहे. तलावाचे खोलीकरण करणे, सिंचन विहिरी करता मी प्रयत्न करत असल्याचे खासदार नेते म्हणाले.

गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा आज पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

शेतकरी मेळावा


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गेडाम, विनोद गौरकार, सरपंच शिलताई गोहणे उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना अंमलात आणल्या. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे भाजप सरकारचे पूर्ण लक्ष शेतकरी बांधवांवर आहे.

undefined


खरीप व रब्बी पिकासाठी २ टक्के विमा सरकारने केला आहे. पूर्वी ५० टक्के पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळत होती. मात्र, आत्ता २५ टक्के नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देण्यात यावी, असा कायदा भाजपा सरकारने लागू केला आहे. तलावाचे खोलीकरण करणे, सिंचन विहिरी करता मी प्रयत्न करत असल्याचे खासदार नेते म्हणाले.

Intro:राजगोपालपूर येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्याचे उदघाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. Body:अध्यक्षस्थानी आमदार डॉ देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आदिवासी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गेडाम, विनोद गौरकार, सरपंच शिलताई गोहणे यावेळी मंचावर मान्यवर उपस्थित होते. खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन म्हणाले की कास्तकाराकरीता केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी बांधवांन करीता मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे अश्या अनेक योजना अंमलात आणले. भाजप सरकारचा पूर्ण लक्ष शेतकरी बांधवांवर आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे.

विमा काढायचा अशेल तर खरीब व रबी पिकासाठी 2%विमा केला आहे. पन्नस टक्के पिकाचे नुकसान झाले तर मदत मिळत होती. मात्र आत्ता 25 % नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे . तसा भाजपा सरकारने कायदा लागू केला आहे. तलावाचे खोलीकरण करणे, सिंचन विहिरी करीता मी पूर्ण प्रयत्न करीत आहे. असेही खासदार अशोक नेते यांनी यावेळी सांगितले. ज्या लोकांना शेतीचे पट्टे मिळाले नाही त्याकरिता मी पूर्ण प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले. यावेळी विविध विषयांवर व समस्यांवर चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.