ETV Bharat / state

नाशिकमध्ये दिवाळीत पावसाचे सावट - नाशिक दिवाळी पाऊस शेतकरी नुकसान

दिंडोरी तालुका द्राक्ष पंढरी मानला जातो. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष पिकाच्या छाटणीला सुरूवात होत असते. त्यात ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला पाऊस सुरुवातीला सर्वच पिकाला जीवदान देणारा ठरला होता. मात्र, सततच्या पावसाने द्राक्ष पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हा पाऊस नकोसा वाटायला लागला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

नाशिकमध्ये दिवाळीत पावसाचे सावट
author img

By

Published : Oct 27, 2019, 9:32 AM IST

नाशिक - गेल्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे दिवाळी सणावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर वातावरणात दिवाळी सण साजरा करण्यात व्यस्त आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार, अशी शेतकऱ्याला आशा होती. त्यात व्यापारी वर्गाने घाऊक माल खरेदी केला. मात्र, शेतकऱ्याच्या हातात अती पावसामुळे हातात पैसा आला नाही. त्यामुळे व्यापारात गुंतवलेला पैसा निघतो की नाही अशा द्विधा मनस्थितीत व्यापारी सापडलेला आहे.

हेही वाचा - वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह

दिंडोरी तालुका द्राक्ष पंढरी मानला जातो. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष पिकाच्या छाटणीला सुरूवात होत असते. त्यात ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला पाऊस सुरुवातीला सर्वच पिकाला जीवदान देणारा ठरला होता. मात्र, सततच्या पावसाने द्राक्ष पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हा पाऊस नकोसा वाटायला लागला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर त्याची दिवाळीही अंधारात जाण्याची शक्यता आहे.

नाशिक - गेल्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे दिवाळी सणावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर वातावरणात दिवाळी सण साजरा करण्यात व्यस्त आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार, अशी शेतकऱ्याला आशा होती. त्यात व्यापारी वर्गाने घाऊक माल खरेदी केला. मात्र, शेतकऱ्याच्या हातात अती पावसामुळे हातात पैसा आला नाही. त्यामुळे व्यापारात गुंतवलेला पैसा निघतो की नाही अशा द्विधा मनस्थितीत व्यापारी सापडलेला आहे.

हेही वाचा - वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह

दिंडोरी तालुका द्राक्ष पंढरी मानला जातो. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष पिकाच्या छाटणीला सुरूवात होत असते. त्यात ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला पाऊस सुरुवातीला सर्वच पिकाला जीवदान देणारा ठरला होता. मात्र, सततच्या पावसाने द्राक्ष पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हा पाऊस नकोसा वाटायला लागला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर त्याची दिवाळीही अंधारात जाण्याची शक्यता आहे.

Intro:दिंडोरी -गेल्या वर्षी दिवाळी सनावर दुष्काळाचे सावट होते या वर्षी अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे दिवाळी सनावर ओल्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे बळीराजा चिंतातूर वातावरणात दिवाळी सन साजरा करण्यात व्यस्त आहे . Body:

या वर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नात वाढ होणार अश्या आशावर व्यापारी वर्गानी घाऊक माल खरेदी केला परंतू शेतकऱ्या हातात अती पावसामुळे हातात पैसा नसल्यामुळे व्यापारात गुंतवलेला पैसा निघतो की नाही अश्या द्विधा मनस्थीतित व्यापारी सापडलेला आहे .Conclusion:आगष्ट्र महीण्यात सुरू झालेला पाऊस सुरवातीला सर्वच पिकाला जिवदान देणारा ठरला होता तोच पाऊस सप्टेबर आक्टोबर महीण्यात नको नको वाटायला लागला कारण द्राक्ष पंढरी सांबोधला जाणारा दिंडोरी तालुका या तालुक्यात सप्टेंबर महीण्यात द्राक्षि पिकाची गोडाबार छाटणीला सुरवात होत असते परंतू या वर्षी अतिजोरात पाऊस असल्यामुळे या वर्षी बळीराजाने आपल्या द्राक्ष पिकाची छाटणी पावसाला घाबरूनआक्टोबर महीण्यात केली परंतू या वर्षी दसरा सण गेला दिवाळी आली तरी पावसाला आपण परतीचा प्रवास सुरु करावा असे वाटत नसल्यामुळे द्राक्ष पिकाला डावणी , घडकुज, करपा , रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडल्या मुळे दिवाळीत सणात मुलांना कपडे , गोळा दोडा चे दोन घास आपल्या मुलांना घेण्यासाठी शेतातील पिक बाजारात विकून दिवाळी साजरी करीत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.