ETV Bharat / state

' ..त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार, अन् वरिष्ठ नेते त्यांची नाराजी दुर्लक्षित करणार नाहीत'

१२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या रूपाने मराठवाड्याच्या राजकारणामध्ये एक ओबीसी चेहरा तयार झाला आहे. ओबीसी समाजाचे एकत्रित नेतृत्व पंकजा सोडल्या तर सांगता यावे असा कोणीही नेता दिसत नाही.  पंकजा मुंडेंचे हेच बलस्थान भारतीय जनता पक्षात असल्याने पंकजा मुंडे यांना सहजासहजी भाजप डावलेल अशी शक्यता कमी आहे, असे तेथील राजकीय विश्लेषक सांगतात.

author img

By

Published : Dec 11, 2019, 2:29 PM IST

ओबीसी नेतृत्व
PANKAJA MUNDE

बीड- माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंकडे भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिला जातो. मराठवाड्यात वंजारी समाजाची लोकसंख्या चार ते साडे चार टक्के असली तरी बहुसंख्यांकांच्या बरोबरीच्या आसपास जाऊन ती निर्णायक ठरते. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा बनल्या आहेत. आजही मराठवाड्याच्या राजकारणात पंकजा मुंडेचा प्रभाव दिसून येतो आहे. त्यामुळे भाजपचे नेते पंकजा मुंडे यांच्या नाराजीला दुर्लक्षित करणार नाहीत, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना सुशील कुलकर्णी

१२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या रूपाने मराठवाड्याच्या राजकारणामध्ये एक ओबीसी चेहरा तयार झाला आहे. माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसी जातीसमूहांतील एखाद्या नेत्याला मान्यता मिळण्याचे गोपीनाथ मुंडे हे पहिलेच उदाहरण होते. आणि त्यांचा तोच वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे चालून आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन मोठे आहे. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे विशेषतः भाजपचे जास्त लक्ष असणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

बीड, परभणी, नगरच्या अलीकडील जामखेड, कर्जत, पाथर्डीचा भाग, नाशिक आणि बुलडाणाच्या काही भागात वंजारी समाज एकत्रित आलेला आहे. हाच तिथल्या राजकीय निर्णयाला कारणीभूत असतो. मराठवाड्यातील पाच ते सहा मतदार संघांत, उत्तर महाराष्ट्रातील मतदार संघांत, विदर्भातील मतदार संघांत पंकजा मुंडेचा प्रभाव निर्णायक असतो. साधारणत: 15 विधानसभा मतदार संघांशिवाय जिथे पंकजा मुंडेंची भूमिका म्हणजेच वंजारी समाजाची भुमिका असते. हे सगळे मतदार संघ भाजपचा गड राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये पंकजा गेल्या तर गेल्या अशी म्हणण्याची हिम्मत होत नाही. ओबीसी समाजाचे एकत्रित नेतृत्व पंकजा सोडल्या तर सांगता यावे असा कोणीही नेता दिसत नाही. पंकजा मुंडेंचे हेच बलस्थान भारतीय जनता पक्षात असल्याने पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून समोर असतात. एकूणात त्यांना डावलणे भाजपला शक्य नाही. गोपीनाथ गडाच्या मेळाव्याला पंकजा काय भूमिका घेतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बीड- माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंकडे भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिला जातो. मराठवाड्यात वंजारी समाजाची लोकसंख्या चार ते साडे चार टक्के असली तरी बहुसंख्यांकांच्या बरोबरीच्या आसपास जाऊन ती निर्णायक ठरते. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा बनल्या आहेत. आजही मराठवाड्याच्या राजकारणात पंकजा मुंडेचा प्रभाव दिसून येतो आहे. त्यामुळे भाजपचे नेते पंकजा मुंडे यांच्या नाराजीला दुर्लक्षित करणार नाहीत, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना सुशील कुलकर्णी

१२ डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या रूपाने मराठवाड्याच्या राजकारणामध्ये एक ओबीसी चेहरा तयार झाला आहे. माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसी जातीसमूहांतील एखाद्या नेत्याला मान्यता मिळण्याचे गोपीनाथ मुंडे हे पहिलेच उदाहरण होते. आणि त्यांचा तोच वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे चालून आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन मोठे आहे. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे विशेषतः भाजपचे जास्त लक्ष असणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

बीड, परभणी, नगरच्या अलीकडील जामखेड, कर्जत, पाथर्डीचा भाग, नाशिक आणि बुलडाणाच्या काही भागात वंजारी समाज एकत्रित आलेला आहे. हाच तिथल्या राजकीय निर्णयाला कारणीभूत असतो. मराठवाड्यातील पाच ते सहा मतदार संघांत, उत्तर महाराष्ट्रातील मतदार संघांत, विदर्भातील मतदार संघांत पंकजा मुंडेचा प्रभाव निर्णायक असतो. साधारणत: 15 विधानसभा मतदार संघांशिवाय जिथे पंकजा मुंडेंची भूमिका म्हणजेच वंजारी समाजाची भुमिका असते. हे सगळे मतदार संघ भाजपचा गड राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये पंकजा गेल्या तर गेल्या अशी म्हणण्याची हिम्मत होत नाही. ओबीसी समाजाचे एकत्रित नेतृत्व पंकजा सोडल्या तर सांगता यावे असा कोणीही नेता दिसत नाही. पंकजा मुंडेंचे हेच बलस्थान भारतीय जनता पक्षात असल्याने पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून समोर असतात. एकूणात त्यांना डावलणे भाजपला शक्य नाही. गोपीनाथ गडाच्या मेळाव्याला पंकजा काय भूमिका घेतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Intro:माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेकडे भाजपाचा ओबीसी चेहरा म्हणून पाहितल्या जाते. मराठवाड्यात वंजारी समाजाची लोकसंख्या चार ते साडे चार टक्के असली तरी बहुसंख्याच्या बरोबरीच्या आसपास जाऊन निर्णायक ठरते. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या भाजपाचा ओबीसी चेहरा बनलाय. आजही मराठवाड्याच्या राजकारणात पंकजा मुंडेच प्रभाव दिसून येतोय. त्यामुळे भाजपचे नेते पंकजा मुंडे यांच्या नाराजीला दुर्लक्ष करणार नाही असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. Body:12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या रूपाने मराठवाड्याच्या राजकारणामध्ये महत्व आहे. माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसी जातीसमूहातील एखाद्या नेत्याला मान्यता मिळण्याची गोपीनाथ मुंडे ही पहली वेळ होती. आणि त्यांचा तोच वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे चालून आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच प्रस्त मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे विशेषतः भाजपचं जास्त लक्ष असणार असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं.Conclusion:जातिसमूहाचा आणि जातीच्या एकूण मताचा
हे तीन समूदाय एकत्र आल्यावर बऱ्यापैकी राजकारण बदतले हे बीडसह इतर जिल्ह्यान अनुभवले. वंजारी समाजाची लोकसंख्या संख्येने चार ते साडे चार टक्केच्या आसपास असली तरी महाराष्ट्रातल्या सात ते आठ जिल्ह्यातील एकत्रित संख्या आहे आणि ही संख्या बहूसंख्याकाच्या बरोबरीचे आसपास जाते आणि ती निर्णायक ठरते. बीड, परभणी, नगरच्या अलीकडचा जामखेडं, कर्जत, पाथर्डीचा भाग, नाशिक आणि बुलढाणाचा काही भाग हा वंजारी समाज एकत्रित आलेला आहे. हाच तिथल्या राजकीय निर्णयाला कारणीभूत असतो. मराठवाड्यातील पाच ते सहा मतदारसंघात अधिक उत्तरं महाराष्ट्रातील मतदारसंघात, विदर्भातील मतदारसंघात पंकजा मुंडेचा प्रभाव निर्णायक असतो. साधारणता 15 विधानसभा मतदारसंघाशिवाय जिथे पंकजा मुंडेची भूमिका म्हणजेच वंजारी समाजाची भुमिका जय पराजयाला कारणीभूत ठरते. ही सगळी मतदारसंघ भाजपाचा गड राहिलेली आहेत. भाजपामध्ये पंकजा गेल्या तर गेल्या अशी म्हणण्याची हिम्मत होत नाही. ओबीसी समाजाच एकत्रित नेतृत्व पंकजा सोडल्या तर सांगता यावं अस नाहीये हेच बलस्थान पंकजा मुंडेच भारतीय जनता पक्षात आहे. असल्याचं मत अभ्यासक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. पंकजा मुंडे या भाजपाचा ओबीसी चेहरा आहे. एकूण त्यांना डावलण भाजपाला शकय नाहीये. अंतर्गत धुसफूस असू शकते परंतु भाजपा नेतृत्वाला त्यांना बाजूला सारने शक्य नाही. गोपीनाथ गडाच्या मेळाव्याला पंकजा काय भूमिका घेतील याकडे सगळ्याच लक्ष लागलंय. भाजपामध्येच त्यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने पुढे येणार आहे असं मत अभ्यासकांनी यांनी व्यक्त केलय. तसेच भाजपा सोडून त्या जातील अस मला वाटत नसल्याचं देखील मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय. यांनी पराभवानंतर त्यांना मतदाराशी बोलता आलं नसल्याने गोपीनाथ गडावर मेळावा बोलावला असावा, राजकीय वारसा गोपीनाथ मुंडेकडून मिळाला आहे. गोपीनाथ मुंडेंमध्ये ज्या प्रमाणे संघर्ष होता त्याचप्रमाणे पंकजा मुंडे मध्ये आहे. एखाद्या पराभवाने त्या खचून जाणाऱ्या नाहीत राजकारण करणाऱ्या नेत्या आहेत अस मत राजकीय अभ्यासक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

Byte - सुशील कुलकर्णी , ज्येष्ठ पत्रकार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.