ETV Bharat / state

पीक विम्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे 'भजन-भोजन' आंदोलन

दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा मिळावा यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर 'भजन-भोजन' आंदोलन केले आहे. कृषी विभाग आणि विमा कंपन्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते त्यामूळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

author img

By

Published : Jun 10, 2019, 5:26 PM IST

कृषी अधीक्षक कार्यालयासमोर भजन भोजन आंदोलन करतांना शेतकरी

औरंगाबाद - दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा मिळावा यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर 'भजन-भोजन' आंदोलन केले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून पीकविमा कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

भजन भोजन आंदोलनाबद्दल माहिती सांगतांना शेतकरी


पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी लागणारे पैसे संपले आहेत. त्यातच पीकविमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करत होते. कृषी विभाग आणि विमा कंपन्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर भजन भोजन आंदोलन केले.

औरंगाबाद - दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा मिळावा यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर 'भजन-भोजन' आंदोलन केले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून पीकविमा कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

भजन भोजन आंदोलनाबद्दल माहिती सांगतांना शेतकरी


पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी लागणारे पैसे संपले आहेत. त्यातच पीकविमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करत होते. कृषी विभाग आणि विमा कंपन्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी लवकरात लवकर पीक विमा मिळवून द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर भजन भोजन आंदोलन केले.

Intro:पीकविमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर भजन भोजन आंदोलन केलं. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून पीकविमा कंपन्यानी अद्याप शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. Body:पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे नाहीत त्यातच पीकविमा कंपन्यांनी विम्याची रक्कम द्यावी हि मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करत आहेत. कृषी विभाग आणि विमाकंपन्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने त्यांचं लक्ष केंद्रीय करण्यासाठी औरंगाबादेत हे आंदोलन करण्यात आलं. Conclusion:पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे नाहीत त्यातच पीकविमा कंपन्यांनी विम्याची रक्कम द्यावी हि मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करत आहेत. कृषी विभाग आणि विमाकंपन्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने त्यांचं लक्ष केंद्रीय करण्यासाठी औरंगाबादेत हे आंदोलन करण्यात आलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.