ETV Bharat / state

घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून जुन्याच यंत्रणेचा वापर - Aurangabad police news

औरंगाबाद शहरात २००६ ते २०१५ या काळात सुरक्षित घर योजना राबवली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजन यांनी हो योजना राबविली होती. यात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस ठाण्यात एक नोंद पुस्तक ठेवण्यात आले होते. ज्या नागरिकांना बाहेरगावी जायचं असेल त्यांना या नोंदवहीत माहिती द्यावी लागत होती.

घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनीच यंत्रणा
घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनीच यंत्रणा
author img

By

Published : Jan 12, 2021, 1:50 PM IST

औरंगाबाद -गेल्या काही दिवसांपासून शहरातील घरफोड्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. यावर शहर पोलिसांतर्फे कोण कोणत्या उपाय योजना राबविल्या जातात हे ईटीवी ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी जुन्याच पद्धतीचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांकडे आधुनिक यंत्रणा नाही. मात्र, येत्या काही दिवसात आधुनिक यंत्रणा उभारणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे सरत्या वर्षाच्या घरफोड्यांच्या आलेख जैसे थे असल्याचे चित्र आहे.

घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनीच यंत्रणा
घरफोडी रोखण्साठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनी यंत्रणा....शहरातील घराफोड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांतर्फे पत्रक, पोस्टर वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे. रात्रीच्या वेळी गस्त घालून पाळत ठेवणे. अशा जुन्याच पद्धतीचा वापर केला जातो. तसेच बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक देऊन पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यांनी संपर्क साधुन माहिती दिली त्या घरावर पोलिसांतर्फे पाळत ठेवली जाते. येत्या काही दिवसात शहरात ७०० सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याद्वारे शहरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरात गेल्या वर्षी 58 जबरी चोऱ्या झाल्या असुन 148 घरफोड्या झाल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.२००६ ते २०१५ दरम्यान सुरक्षित घर योजना...औरंगाबाद शहरात २००६ ते २०१५ या काळात सुरक्षित घर योजना राबवली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजन यांनी हो योजना राबविली होती. यात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस ठाण्यात एक नोंद पुस्तक ठेवण्यात आले होते. ज्या नागरिकांना बाहेरगावी जायचं असेल त्यांना या नोंदवहीत माहिती द्यावी लागत होती. त्यांचा बाहेरगावी राहण्याच्या कालावधीची नोंद करावी. यावेळी पोलीस त्यांच्या घरासमोर एक नोंद वही ठेवण्यात येत असे. त्या नोंदवहीत रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस दोन वेळेत स्वाक्षरी करत. यावेळी बऱ्याच अंशी घारफोड्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजन यांनी सांगितले.आंध्रप्रदेश पोलिसांनी ‘लॉक हाऊस मॉनिटरिंग सिस्टम’......सन उत्सवासाठी कीव सुट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी आंध्रप्रदेश पोलिसांनी ‘लॉक हाऊस मॉनिटरिंग सिस्टम’ (एलएचएमएस) मोबाइल अॅप तयार करून घरफोडी रोखण्यासाठी योजना अखली आहे.शहरातील रहिवाशांना बाहेरगावी जाण्याअगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.याची खात्री करण्यासाठी पोलिस पाळत ठेवणे कॅमेरे बसवू शकतात जे घराचे निरीक्षण करण्यास मदत करतात.त्याशिवाय त्यांची घरे लॉक ठेवताना वापरा. नागरिकांच्या बाहेर जाण्याच्या वेळापत्रक अगोदर पोलिस त्यांच्या घरी जाऊन वायरलेस मोशन कॅमेरा, यूपीएस व वायफाय मोडेम बसवतात. यामुळे बंद घरांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली झाल्यास ताबडतोब कंट्रोल रूमला याबाबत माहिती मिळेल. हे युनिट मालकाच्या फोनवर आणि पोलीस नियंत्रण कक्षाशी देखील जोडलेले आहे.

औरंगाबाद -गेल्या काही दिवसांपासून शहरातील घरफोड्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. यावर शहर पोलिसांतर्फे कोण कोणत्या उपाय योजना राबविल्या जातात हे ईटीवी ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी जुन्याच पद्धतीचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांकडे आधुनिक यंत्रणा नाही. मात्र, येत्या काही दिवसात आधुनिक यंत्रणा उभारणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे सरत्या वर्षाच्या घरफोड्यांच्या आलेख जैसे थे असल्याचे चित्र आहे.

घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनीच यंत्रणा
घरफोडी रोखण्साठी औरंगाबाद पोलिसांकडे जुनी यंत्रणा....शहरातील घराफोड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांतर्फे पत्रक, पोस्टर वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे. रात्रीच्या वेळी गस्त घालून पाळत ठेवणे. अशा जुन्याच पद्धतीचा वापर केला जातो. तसेच बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक देऊन पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यांनी संपर्क साधुन माहिती दिली त्या घरावर पोलिसांतर्फे पाळत ठेवली जाते. येत्या काही दिवसात शहरात ७०० सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याद्वारे शहरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरात गेल्या वर्षी 58 जबरी चोऱ्या झाल्या असुन 148 घरफोड्या झाल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.२००६ ते २०१५ दरम्यान सुरक्षित घर योजना...औरंगाबाद शहरात २००६ ते २०१५ या काळात सुरक्षित घर योजना राबवली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजन यांनी हो योजना राबविली होती. यात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पोलीस ठाण्यात एक नोंद पुस्तक ठेवण्यात आले होते. ज्या नागरिकांना बाहेरगावी जायचं असेल त्यांना या नोंदवहीत माहिती द्यावी लागत होती. त्यांचा बाहेरगावी राहण्याच्या कालावधीची नोंद करावी. यावेळी पोलीस त्यांच्या घरासमोर एक नोंद वही ठेवण्यात येत असे. त्या नोंदवहीत रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस दोन वेळेत स्वाक्षरी करत. यावेळी बऱ्याच अंशी घारफोड्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश मेघराजन यांनी सांगितले.आंध्रप्रदेश पोलिसांनी ‘लॉक हाऊस मॉनिटरिंग सिस्टम’......सन उत्सवासाठी कीव सुट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी आंध्रप्रदेश पोलिसांनी ‘लॉक हाऊस मॉनिटरिंग सिस्टम’ (एलएचएमएस) मोबाइल अॅप तयार करून घरफोडी रोखण्यासाठी योजना अखली आहे.शहरातील रहिवाशांना बाहेरगावी जाण्याअगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.याची खात्री करण्यासाठी पोलिस पाळत ठेवणे कॅमेरे बसवू शकतात जे घराचे निरीक्षण करण्यास मदत करतात.त्याशिवाय त्यांची घरे लॉक ठेवताना वापरा. नागरिकांच्या बाहेर जाण्याच्या वेळापत्रक अगोदर पोलिस त्यांच्या घरी जाऊन वायरलेस मोशन कॅमेरा, यूपीएस व वायफाय मोडेम बसवतात. यामुळे बंद घरांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली झाल्यास ताबडतोब कंट्रोल रूमला याबाबत माहिती मिळेल. हे युनिट मालकाच्या फोनवर आणि पोलीस नियंत्रण कक्षाशी देखील जोडलेले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.