ETV Bharat / state

पराभवाचे खापर भाजपवर फोडणे म्हणजे अडसुळांचा पोरकटपणा - शिवराय कुलकर्णी - 1 जून

या पराभवाचे खापर अभिजित अडसूळ यांनी भाजपवर फोडणे, हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी दिले आहे.

पराभवाचे खापर भाजपवर फोडणे अडसुळांचा पोरकटपणा - शिवराय कुलकर्णी
author img

By

Published : Jun 6, 2019, 9:27 PM IST

अमरावती - लोकसभा निवडणुकीतील आनंदराव अडसूळ यांच्या पराभव झाला. या पराभवाचे खापर अभिजित अडसूळ यांनी भाजपवर फोडणे, हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी दिले आहे.

पराभवाचे खापर भाजपवर फोडणे अडसुळांचा पोरकटपणा - शिवराय कुलकर्णी

लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा पराभव भजपनेच केला, असा आरोप अभिजित अडसूळ यांनी 1 जून रोजी केला होता. अभिजित अडसूळ यांनी केलेल्या आरोपाबाबत आज भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अभिजित अडसूळ यांच्या आरोपाचे खंडन केले. तसेच त्यांनी अडसुळांनी पराभवाची करणे शोधण्यासाठी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही दिला आहे.

आनंदराव अडसूळ हे 10 वर्षांपासून खासदार होते. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करणे हे त्यांचेही काम होते. तसेच त्यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात वातावरण होते. भाजपने तन, मन, धनाने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे अडसुळांचा निसटता पराभव झाला. भाजपने प्रामाणिक काम केले नसते, तर अडसुळांची अवस्था केविलवाणी झाली असती, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

अमरावती - लोकसभा निवडणुकीतील आनंदराव अडसूळ यांच्या पराभव झाला. या पराभवाचे खापर अभिजित अडसूळ यांनी भाजपवर फोडणे, हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी दिले आहे.

पराभवाचे खापर भाजपवर फोडणे अडसुळांचा पोरकटपणा - शिवराय कुलकर्णी

लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा पराभव भजपनेच केला, असा आरोप अभिजित अडसूळ यांनी 1 जून रोजी केला होता. अभिजित अडसूळ यांनी केलेल्या आरोपाबाबत आज भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अभिजित अडसूळ यांच्या आरोपाचे खंडन केले. तसेच त्यांनी अडसुळांनी पराभवाची करणे शोधण्यासाठी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही दिला आहे.

आनंदराव अडसूळ हे 10 वर्षांपासून खासदार होते. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करणे हे त्यांचेही काम होते. तसेच त्यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात वातावरण होते. भाजपने तन, मन, धनाने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे अडसुळांचा निसटता पराभव झाला. भाजपने प्रामाणिक काम केले नसते, तर अडसुळांची अवस्था केविलवाणी झाली असती, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी मिळावी हे एकच ध्येय ठेऊन भाजपचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान केले. दर्यापूर विधानसभा मतदार संघात पराभूत झाल्यावर दर्यावरकडे कधी ढुंकूनहू न पाहणाऱ्या अभिजित अडसूळ यांनी आता आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडणे हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी दिले आहे.


Body:लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा पराभव भजपनेच केला असा आरोप अभिजित अडसूळ यांनी 1 जून रोजी केला होता. अभिजित अडसुळ यांनी केलेल्या आरोपाबाबत आज भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अभिजित अडसूळ यांच्या आरोपाचे खंडन करून अडसुळांनी त्यांच्या पराभवाची करणे शोधण्यासाठी आत्मचिंतन करावे असा सल्लाही दिला.10 वर्षांपासून आनंदराव अडसूळ हे खासदार होते. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी करणे हे त्यांचेही काम होते.आनंदराव अडसुलांविरुद्ध संपूर्ण मतदार संघात वातावरण होते. भाजपने तन, मन, धनाने प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे अडसुळांचा निसटता पराभव झाला. भाजपने प्रामाणिक काम केले नसते तर अडसुळांचे अवस्था केविलवाणी झाली असती हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. अभिजित अडसुळांनी भाजपवर आरोप करण्याचा पोरकटपणा करायला नको असेही शिवराय कुळकर्णी म्हणालेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.