ETV Bharat / state

'बाळासाहेब थोरातांना अपघाताने पद मिळाले' - balasaheb thorat in ahmednagar

बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अपघाताने मिळाल्याने त्यांना मंत्रीमंडळात अपेक्षित पद मिळाले. पण, पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलण्यात आले, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jan 9, 2020, 12:16 PM IST

अहमदनगर - बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या बाहेर कधी काम केले नाही. त्यांना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अपघाताने मिळाल्याने त्यांना मंत्रिमंडळात अपेक्षित पद मिळाले आहे. पण, ज्यांनी काँग्रेस वाढीसाठी काम केले त्यांना डावलण्यात येत असल्याचे भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

बोलताना राधाकृष्ण विखे पाटील


काँग्रेससाठी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. दिग्गज नेत्यांना अपेक्षित मंत्रिपदही दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम

अहमदनगर - बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या बाहेर कधी काम केले नाही. त्यांना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अपघाताने मिळाल्याने त्यांना मंत्रिमंडळात अपेक्षित पद मिळाले आहे. पण, ज्यांनी काँग्रेस वाढीसाठी काम केले त्यांना डावलण्यात येत असल्याचे भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

बोलताना राधाकृष्ण विखे पाटील


काँग्रेससाठी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. दिग्गज नेत्यांना अपेक्षित मंत्रिपदही दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम

Intro:





Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ कॉग्रेस पक्ष वाढविण्यासाठी ज्यांनी काम केल आज त्यांना पक्षात डावल जात आहे अशी कॉग्रेस पक्षातील लोकांच मत झाल्याच कॉग्रेसचे माजी नेते राधाकूष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना अपेक्षीत मंत्री पद मिळाले नाही या प्रश्नावर बोलतांना दिली आहे...अशोक चव्हाणांनी काल विखे पाटलांच्या असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला होता चव्हाण यांचे आणि माझे राजकारणात व्यतीरीक्त कौटुंबीक सबंध असल्याच विखे पाटली यांनी सांगतलय..बाळासाहेब थोरातांना पक्षाच नेतबयूत्व अपघाताने मिळालय त्यांनी त्यांच्या तालुक्या बाहेरचा कधीच विचार केलेला नाहीये काल श्रीरामपुर येथे झालेल्या पंचायत समीती पदाधिकारी निवडणुकीत शिवसैनिकांनी मागणी करुनही महाआघाडीचा धर्म पाळत त्यांना उप सभापती पद थोरांतांनी दिल नाहीये...त्यातुनच त्यांच खर रुप काय आहे हे शिवसैनिकांना कळालय. मुख्यमंत्र्षांनाही लवकरच कळेल महाविकास आघाडीच्या रुपाने झालेल्या अभद्र युतीचे असेच शकल उडणार असल्याची वक्तव विखे पाटलांनी केलय....Body:mh_ahm_shirdi_vikhe patil on chavhan_8_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vikhe patil on chavhan_8_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.