ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी; बँक बंद आंदोलनाचा इशारा - अहमदनगर बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

सन्मानजनक वेतन वाढ करार लवकर न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्यात येतील आणि त्यानंतरही निर्णय न झाल्यास एक एप्रिलपासून देशभरातील बँका बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

NATIONALISED BANK WORKERS STRIKE
अहमदनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
author img

By

Published : Jan 31, 2020, 5:32 PM IST

अहमदनगर - वेतनवाढीबाबत होत असलेली चालढकल, जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी आणि बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारचे दुर्लक्षित धोरणांच्या निषेध म्हणून, राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवारी) बंद पाळला आहे. या बंदमध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील दहा लाख कर्मचारी सहभागी झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

अहमदनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

हेही वाचा - सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न

जुना करार एक नोव्हेंबर 2017 साली संपल्यानंतर वेतन कराराबाबत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बँक असोसिएशन विविध कारणे देत चालढकल करत आहेत. मोठ्या उद्योगपतींचे थकीत आणि बुडीत कर्जे मिटवण्यासाठी बँकांचा फायदा वापरला जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना बँका तोट्यात असल्याचे चुकीचे कारण देत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सन्मानजनक वेतन वाढ करार लवकर न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्यात येतील आणि त्यानंतरही निर्णय न झाल्यास एक एप्रिलपासून देशभरातील बँका बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा - ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना; केंद्र करणार 25 लाख कोटींची तरतूद

अहमदनगर - वेतनवाढीबाबत होत असलेली चालढकल, जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी आणि बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारचे दुर्लक्षित धोरणांच्या निषेध म्हणून, राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवारी) बंद पाळला आहे. या बंदमध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील दहा लाख कर्मचारी सहभागी झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

अहमदनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

हेही वाचा - सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न

जुना करार एक नोव्हेंबर 2017 साली संपल्यानंतर वेतन कराराबाबत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बँक असोसिएशन विविध कारणे देत चालढकल करत आहेत. मोठ्या उद्योगपतींचे थकीत आणि बुडीत कर्जे मिटवण्यासाठी बँकांचा फायदा वापरला जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना बँका तोट्यात असल्याचे चुकीचे कारण देत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सन्मानजनक वेतन वाढ करार लवकर न झाल्यास 11 ते 13 मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्यात येतील आणि त्यानंतरही निर्णय न झाल्यास एक एप्रिलपासून देशभरातील बँका बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा - ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना; केंद्र करणार 25 लाख कोटींची तरतूद

Intro:अहमदनगर- नगर जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँक बंदच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ngr_bank_ban_pkg_7204297

अहमदनगर- नगर जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँक बंदच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध..

अहमदनगर- वेतनवाढी बाबत होत असलेली चालढकल, जुनी पेन्शन पद्धत, पाच दिवसांचा आठवडा आदी मागण्यांसाठी आणि बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्र सरकारचे दुर्लक्षित धोरणाचा निषेध म्हणून राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज बंद पाळला आहे. या बंद मध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकां मधील दहा लाख कर्मचारी सहभागी झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जुना करार एक नोव्हेंबर २०१७ साली संपल्या नंतर वेतन करारा बाबत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बँक असोसिएशन विविध कारणे देत चालढकल करत आहेत, मोठ्या उद्योगपतींचे थकीत आणि बुडीत कर्जे मिटवण्यासाठी बँकांचा फायदा वापरला जात आहे आणि कर्मचाऱ्यांना बँका तोट्यात असल्याचे चुकीचे कारण देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सन्मानजनक वेतन वाढ करार लवकर न झाल्यास ११ ते १३ मार्च असे तीन दिवस बँका बंद ठेवण्यात येतील आणि त्यानंतरही निर्णय न झाल्यास एक एप्रिल पासून देशभरातील बँका बेमुदत बंद ठेवण्यात येतील असा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

बाईट- उल्हास देसाई - डेप्युटी जनरल सेक्रेटरी, फेडरेशन ऑफ बँक स्टाफ युनियन
-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- नगर जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँक बंदच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.